Menu Close

शनिमंदिर कह्यात घेणार्‍या शासनावर श्री शनिदेवाचाच नव्हे, तर हिंदूंचाही कोप होईल : हिंदु जनजागृती समिती

आतापर्यंत मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचारच झाल्याचे उघड आहे. असे असतांना अशा स्वरूपाचा निर्णय हिंदुहितासाठी आग्रही म्हणवणार्‍या भाजप सरकारने घेणे दुर्दैवी आणि धर्महानी करणाराच…

दारव्हा (जिल्हा यवतमाळ) येथे ईदच्या पूर्वसंध्येला घराचे कुलूप तोडून गायीची चोरी !

राज्यभर गोवंश चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत; परंतु भाजप शासनाला याविषयी अजिबात गांभीर्य नाही ! गोवंश हत्याबंदीच्या कायद्याची कार्यवाही राज्यभर कडक झाली असती,…

‘बकरी ईदच्या दिवशी गायींची कत्तल करतांना विरोध झाल्यास अन्य कोणाची ‘कुर्बानी’ द्यावी लागू नये !’

अकबरुद्दीन ओवैसी १५ मिनिटांत हिंदूंना ठार करण्याची भाषा करतो, तर हाश्मी कत्तल करण्याची; ही सहिष्णुता आहे, असे देशातील तथाकथित पुरोगाम्यांना वाटते म्हणून ते पुरस्कार परत…

छत्तीसगडमध्ये युवतीचे धर्मपरिवर्तन करून धर्मांधाचा विवाह !

गिर्रा येथील एक युवती खुर्सीपार येथे तिच्या मामाच्या घरी शिक्षण घेत असतांना अल्ताफ खान याने तिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एप्रिलमध्ये ती युवती खान याच्याबरोबर…

सांस्कृतिक खात्याचे मंत्रालय बंद करा : श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ सच्चिदानंदन् यांची मागणी

श्रीलंकेच्या सरकारने हिंदु धर्म आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून एका मुसलमान व्यक्तीची नियुक्ती केली आहे. हेे हिंदु समाजाला विष पाजण्यासारखेच झाले आहे, तरी यापेक्षा सरकारने हिंदु…

पेशावरमधून ६० टक्के शिखांचे इस्लामी कट्टरतावाद्यांकडून होणार्‍या नरसंहारामुळे पलायन

शीख धर्मियांवर सातत्याने इस्लामी कट्टरतावाद्यांकडून आक्रमणे होऊ लागल्याने ३० सहस्र शिखांपैकी ६० टक्के शिखांनी (१८ सहस्र शिखांनी) अन्य देशांत पलायन केले आहे.

इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन करणारे मतांसाठी लाचार : आमदार टी. राजासिंह

रमझान मासामध्ये इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन करणारे राजकीय नेते मतांसाठी लाचार झाले आहेत, असे विधान भाग्यनगर येथील भाजप आमदार टी. राजासिंह यांनी केले आहे.

शनिशिंगणापूर देवस्थान कह्यात घेण्याचा विचार ! – मुख्यमंत्री

भक्तांनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्पपरिणाम जाणा आणि शासनाच्या या निर्णयाला वैध मार्गाने विरोध करा ! आतापर्यंत सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे आणि धर्महानी करणारेच निर्णय…

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व : पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून हिंदु धर्म, संस्कृती आणि त्याचे अनुयायी हे सर्वोत्कृष्ट आहेत. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढा उभारला अन् गुलामगिरीतून हिंदुत्वाला…

लक्ष्मणपुरी येथील प्राचीन मनकामेश्‍वर मंदिरामध्ये इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन

देहलीच्या जामा मशिदीमध्ये कधी दिवाळी, दसरा, रामनवमी आदी हिंदूंचे सण साजरे झाले आहेत का ? हिंदूंची ही गांधीगिरी त्यांच्या विनाशाला पुढे कारणीभूत झाल्यास आश्‍चर्य वाटू…