Menu Close

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची यशस्वी सांगता

हिंदु राष्ट्र हा भारतातील बहुसंख्य हिंदूंचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यासाठीची वैचारिक भूमिका आणि करावयाची कृती यांसंदर्भात दिशा देणारे सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व…

अखंड हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीच जगेन आणि मरेन, असा निर्धार करा ! – टी. राजासिंह

‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटन करण्याची आवश्यकता’ या विषयावर बोलताना त्यांनी ‘हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तुमचे राज्य, क्षेत्र येथे हिंदु धर्मजागृती…

साधनेविना विकास म्हणजे विनाश ! – स्वामी संवित सोमगिरिजी महाराज, महंत, श्री लालेश्‍वर महादेव मंदिर, बिकानेर, राजस्थान

आपले हृदय हे मूलतः प्रेम आणि सद्भावना यांचा सागर आहे; पण ईश्‍वरविषयक संकल्पना, आध्यात्मिक दृष्टी नसल्याने बहुतांश जण ते अनुभवू शकत नाहीत. ईश्‍वरविषयक आपल्या संकल्पना…

‘दक्षिण भारताच्या समस्यांची सद्यःस्थिती’ या उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले विचार !

तमिळनाडूमधील सद्यःस्थिती हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या विरोधात आहे. सध्या तेथे ख्रिस्त्यांचा प्रभाव वाढत असून त्यांचा प्रभाव चर्चसह विविध गावे, राजकीय पक्ष आणि नेते अशा…

कुराणाविषयी सत्य माहिती लोकापर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक ! – नीरज अत्री

कुराणामध्ये ८ वे प्रकरण १२ वी आयत आणि ४७ वे प्रकरण ४ थी आयत यात काफिरांचे गळे चिरा, असा स्पष्ट उल्लेख आहे. याचप्रकारे कुराणचे ४…

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांचे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदूंना जागृत करून संघटित कृती करण्याचा निर्धांर !

याचसमवेत धर्मांतर ही देशापुढील गंभीर समस्या असून गरीब आणि आदिवासी लोकांचे फसवून धर्मांतर केले जात आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांचे षडयंत्र रोखण्यासाठी हिंदूंना जागृत…

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ युवकांचे संघटन या विषयावर मान्यवरांनी मांडलेले विचार 

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा समर्पणभाव शिकण्यासारखा आहे. त्यांच्यासारखे प्रत्येकाने स्वतःचे दायित्व पार पाडले, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा दिवस दूर नाही.…

श्रीलंकेतील हिंदूंना आधार देण्यासाठी भारतातील हिंदूंनी पुढाकार घेणे आवश्यक !

प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून श्रीलंकेतील अधर्माचे राज्य नष्ट केले; मात्र आज श्रीलंकेतील हिंदूंवर पुन्हा संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत. श्रीलंकेतील…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेे ध्येय निश्‍चितच साध्य होईल ! – कर्नल अशोक किणी

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने चालू असलेली वाटचाल योग्य असल्याची अनुभूती रामनाथी आश्रमात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हे ध्येय निश्‍चितच साध्य होईल,…

भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद आणि राजकीय गटवाद यांपासून अलिप्त होऊन मी केवळ हिंदू आहे, हेच प्राधान्य ठेवून कार्य करण्याचा निर्धार ! 

यापुढील काळात भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद आणि राजकीय गटवाद यांपासून अलिप्त होऊन मी केवळ हिंदू आहे, हेच प्राधान्य ठेवून कार्य करण्याचा निर्धार जातीव्यवस्था, तसेच संप्रदायाच्या माध्यमातून…