Menu Close

‘ब्राह्मणांना हिंदु राष्ट्र नव्हे, तर ब्राह्मणी राष्ट्र निर्माण करायचे आहे !’ – अब्दुल कादर मुकादम

या देशात सर्वात अल्पसंख्य ब्राह्मण असून ते हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्याची भाषा करत आहेत; परंतु प्रत्यक्षात त्यांना ब्राह्मणी राष्ट्र हवे आहे, असे तारे स्वतःला म्हणवणारे…

‘कोलंबिकादेवी मंदिर आणि गंगाद्वार ट्रस्ट’ प्रकरणात २०० कोटी रुपयांचा भूमी घोटाळा

‘कोलंबिकादेवी मंदिर ट्रस्ट आणि गंगाद्वार ट्रस्ट’च्या शेकडो एकर भूमी घोटाळा प्रकरणात कोलंबिका देवस्थानचे विश्‍वस्त, बांधकाम व्यावसायिक, तत्कालीन तहसीलदार, तलाठी यांसह ३५ जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात…

आतंकवादाचे पोषण करणार्‍या देशाने आम्हाला मानवाधिकाराविषयी शहाणपण शिकवू नये !

मिनी देवी म्हणाल्या, पाकिस्तान हा एक असा देश आहे जेथे आतंकवादी उघडपणे फिरत असतात आणि पाक आम्हाला मानवाधिकारावर भाषण देत आहे. आम्हाला पाककडून लोकशाही आणि…

‘इतिहासाचे विकृतीकरण करणे अन् तरुणांची माथी भडकवणे, याची भिडेगुरुजींना चांगली माहिती !’ – विद्या चव्हाण

विद्या चव्हाण म्हणाल्या, ज्यांना तुम्ही मनोहर भिडे म्हणून ओळखता, त्या मनोहर भिडेगुरुजी यांनी वर्ष २००९ मध्ये गणेश चतुर्थीच्या काळात मिरज येथे दंगली पसरवल्या होत्या. त्या परिसरात…

खारुवा (उत्तरप्रदेश) येथे समाजकंटकांनी श्री हनुमानाची मूर्ती फोडली

खारुवा (उत्तरप्रदेश) या गावातील एका शेतकर्‍याच्या शेतात असलेल्या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच गावच्या सरपंचांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना…

‘मुसलमान धर्म स्वीकारण्याच्या निर्णयाचा प्रचंड अभिमान !’ – मालिका अभिनेत्री दीपिका कक्कर

अभिनेत्री दीपिका कक्कर यांनी म्हटले, मी मुसलमान धर्मात स्वेच्छेने प्रवेश केला आहे. धर्मांतर ही माझी खासगी गोष्ट असल्याने त्याविषयी प्रसारमाध्यमांसमोर उघडपणाने चर्चा करणे आवश्यक वाटत…

शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे काश्मीरप्रश्‍न चिघळला ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

काश्मीरप्रश्‍न गेली ७० वर्षे भिजत पडला आहे. सध्याचे केंद्र शासन हे सक्षम असून विद्यमान पंतप्रधानांकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जनजागृती चर्चासत्र, प्रत्यक्ष धोरणात्मक कृती केल्यास…

श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी घोषित

बौद्ध आणि मुसलमान यांच्यातील वाढलेल्या हिंसेच्या पार्श्‍वभूमीवर श्रीलंका सरकारने १० दिवसांची आणीबाणी घोषित केली. कँडी या श्रीलंकेच्या मध्यवर्ती जिल्ह्यात झालेल्या दंगलीनंतर लगेचच आणीबाणीची घोषणा करण्यात…

शिवजयंती म्हणजे हिंदूंचा पुनर्जन्म घडवणारा दिवस ! – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

ज्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा अंधार दाटला होता, त्या वेळी या हिरव्या अंधाराला छेद देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचा पुनर्जन्म घडवला असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख…

यावल (जळगाव) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

जळगाव येथील धर्मांधांच्या परिसरातून काही हिंदू होळीत जाळण्यासाठी लाकडाचा दांडा घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करत चालले होते. त्या वेळी धर्मांधांनी विनाकारण या…