श्री. मुतालिक म्हणाले होते की, उडुपी येथील श्रीकृष्ण मठामध्ये मुसलमानांसाठी इफ्तार आयोजित करणे, हा हिंदु धर्मियांचा अपमान आहे. अशा प्रकारच्या घटनांनी हिंदु समाजाला चुकीचा संदेश…
गायींची कत्तल करणारे आणि गोमांस खाणाऱ्यांनी अन्नब्रह्म भोजनगृहात नमाज अदा करण्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे श्रीराम सेनेचे म्हणणे आहे.
मुंबई येथील उमर फिरोज कुरेशी, फैजल शौकत कुरेशी, मुस्तफा शरीफ कुरेशी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. पोलिस आल्यानंतर काही आरोपी फरारी झाले आहेत.…
सांकवाळ येथील ‘बिलिव्हर्स’च्या अनुयायांकडून येथील बिलिव्हर्स केंद्राच्या विरोधात तक्रार करणार्या स्थानिक युवकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्याची घटना २८ जून या दिवशी घडली. या घटनेनंतर संतप्त…
इंडस् कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक विवेक शेट्टी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हे समन्स बजावण्यात आले आहे. समन्स बजावण्यात आल्यामुळे शेट्टी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
सीमा सुरक्षा दलाकडून सीमेवर कडक लक्ष ठेवण्यात येऊ लागल्याने भूमीवरून बांगलादेशमध्ये गायींना नेण्याच्या घटना न्यून झाल्यामुळे गोतस्कर आता पाण्याच्या मार्गाने गायींना बांगलादेशमध्ये नेत आहेत; मात्र…
पोलिसांच्या समक्ष या गाडीची तपासणी केली असता त्यात ६ गायींचे सुमारे ७०० किलो गोमांस आढळले. गोमांस वाहतूक करताना संशय येऊ नये म्हणून जय श्रीराम, राजे…
विश्व हिंदू परिषदेने बांगलादेशात अल्पसंख्यांक समुदायांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी १ जुलै या दिवशी कोलकाता येथे बांगलादेशाच्या दूतावाससमोर निदर्शने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्री विश्वेथशतीर्थ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली २४ जून या दिवशी श्रीकृष्ण मठाच्या वतीने सुमारे १५०-२०० मुसलमानांसाठी इफ्तार सौहार्द कुटा नावाने इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली. मठातील…
काही दिवसांपूर्वी बिल्लू या हिंदु तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या कुटुंबियांनी वसीम आणि नदीम यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. पोलिसांनी या दोघांना पकडून त्यांची…