Menu Close

गोवंडी (मुंबई) येथील अधिकृत असलेले श्री माताराणी गणेश मंदिर महानगरपालिकेकडून भुईसपाट !

श्री माताराणी गणेश मंदिर वर्ष १९५७ पासून अस्तित्वात आहे. मंदिराच्या बाजूला असलेले दुकानांचे गाळे, अधिवक्ता मिश्रा यांचे निवासस्थान यांविषयी मुंबई महापालिका प्रशासनाकडून आक्षेप घेण्यात आलेला…

उल्हासनगर : चकली चोरीच्या संशयातून धर्मांध दुकानदारने काढली दोन लहान मुलांची नग्न धिंड

पिडीत मुले मित्रांसोबत परिसरात खेळत होती. त्यावेळी दुकानदार महमूद पठाण व त्यांची दोन मुले इरफान व तौलिक यांनी त्यांना बोलावून घेतले. त्या दोघांवर आपल्या दुकानातून…

७ दिवसांत त्यागपत्र द्या ! – पाकच्या अधिवक्त्यांची पंतप्रधान नवाज शरीफ यांना चेतावणी

१९९० च्या दशकात पंतप्रधान असतांना आर्थिक गैरव्यवहार करून शरीफ आणि त्यांच्या मुलाने लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पनामा पेपर्समधून हा गैरव्यवहार उघडकीस आला…

वॉशिंग्टन : पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदुत्वाचे नकारात्मक चित्रण

कॅलिफोर्नियामधील प्रस्तावित शालेय पाठ्यपुस्तकात हिंदुत्व आणि भारताबाबत कथित नकारात्मक लिखाण छापल्यावरून अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकी समुदायाच्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भगवद्गीता केवळ कथा नाही, तर विज्ञान आहे ! – डॉ. विजयकुमार डॅश

भगवद्गीता ही केवळ कथा नसून त्यामध्ये विश्‍वाला मंगलमय करणारे विज्ञान सामावलेले आहे. ती जर केवळ गोष्ट असती, तर दहा सहस्र वर्षे टिकलीच नसती, असे प्रतिपादन…

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या कार्यवाहीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १८ मे या दिवशी कुलभूषण जाधव हे हेर आहेत कि नाहीत हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगत जाधव हे भारतीय गुप्तचर संस्था…

श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचा अमृत महोत्सव हा विष्णु प्रतिरूप तपोनिष्ठ डॉ. जयंत-अवतार दिवस ! – महर्षि भृगु

२.५.२०१७ या दिवशी डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून भृगु महर्षींचा आशीर्वादाचा फलादेश झाला. या फलादेशात भृगु महर्षींनी सनातनच्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिले. पहिल्यांदाच एवढा मोठा…

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले आणि ईश्‍वर एकच आहेत, यावर १०० टक्के श्रद्धा ठेवल्यास साधकांचे कोणतेही कार्य अपूर्ण रहाणार नाही ! – सप्तर्षि जीवनाडी

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ईश्‍वर वेगळे नसून एकच आहेत. जे त्यांच्या जवळ आले आहेत आणि त्यांनी सांगितलेल्या साधनामार्गानुसार साधना करत आहेत, अशांनी गुरूंवर १००…

रोमानियामध्ये ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो !

भारत आणि रोमानिया यांच्यात सांस्कृतिक संबंध आहेत. रोमानियातील ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो, यातून हे लक्षात येते, असे प्रतिपादन…

उत्तरप्रदेशातील बहराईच येथील सूर्यमंदिर तोडून दर्गा बांधल्याच्या ठिकाणी पुन्हा मंदिर उभारणार !

उत्तरप्रदेशातील बहराईच येथे १ सहस्र वर्षे जुन्या गाजीबाबा दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी सूर्यमंदिर होते. ते तोडून आक्रमकांनी दर्गा बांधला. त्यामुळे येथे पुन्हा सूर्यमंदिराची उभारणी करण्यासाठी विश्‍व…