शिर्डी संस्थानचा कारभार उच्च न्यायालय नियुक्त त्रिसदस्य समितीकडे असला तरी ही समिती सरकारच्याच तालावर नाचते. सरकार जे सांगेल त्याला कोटीच्या कोटी फंड देणगी म्हणून दिला…
टी. राजासिंह यांनी मागणी केली आहे की, सध्या देशात हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणाच्या अनेक घटना घडत आहेत आणि इस्लामी आतंकवादात वाढ झालेली आहे, अशा वेळी सरकारने…
शेवटच्या ट्विटमध्ये त्यांनी इस्लामिक दहशतवादी बनण्यासाठी तुम्हाला गरिबी, निरक्षरता, ताण-तणाव, अमेरिकेच्या परदेश नीतीच्या अभ्यासाची आणि इस्रायलच्या कारस्थानांची गरज नसून फक्त इस्लामची गरज असल्याचे म्हटले आहे.
बौद्ध धर्मियांच्या एका जमावाने उत्तर म्यानमारमधील काचीन राज्यात असलेल्या हपाकांत गावात एका मशिदीला आग लावून ती भस्मसात केली.
बांगलादेशमधील रौझान चितगाव येथे हिंदु वैद्य आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा पुरवठा करणारे सुलाल चौधरी यांची जिहादी आतंकवाद्यांनी शीर धडावेगळे करून २५ जून या दिवशी निर्घृण हत्या…
आतापर्यंत आपण प्राचीन ग्रंथांमध्येच गोमूत्रात सोने मिळाल्याचे ऐकत होतो; मात्र याचा कोणताही पुरावा नव्हता. यावर आम्ही संशोधन करण्याचा निर्णय घेतला. गीर जातीच्या ४०० हून अधिक…
महंमद पैगंबर यांच्याविषयी व्हॉटस् अॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत २४ जून या दिवशी धर्मांधांनी येथील गोलाणी मार्केटवर अल्ला हो अकबरच्या घोषणा देत दगडफेक करून…
मुसलमान किंवा ख्रिस्ती हे जगभरात कुठेही जाऊ शकतात. त्यांना कुठे व्हिसा नाकारल्याचे ऐकिवात येत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठांना जगभरात जाण्याला प्रतिबंध केला जातो. ही स्थिती पालटण्यासाठी…
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतूनच मानवीकल्याण साध्य होणार आहे. या लेखाच्या माध्यमातून भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची का आवश्यकता आहे, याची कारणमीमांसा करण्यात आली आहे.
हिंदू पुजाऱ्याच्या हत्येला तीन दिवस उलटत नाहीत तोच बांगलादेशात काल नित्यरंजन पांडे या ६० वर्षीय हिंदूची निर्घृण हत्या करण्यात आली. लागोपाठच्या या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू…