Menu Close

गोवा येथे पंचम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या सिद्धतेला आरंभ !

अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत.…

ओडिशा : गोतस्करीच्या विरोधात कार्य करणार्‍या तीर्थ कुमार साहू यांना १६ दिवसांच्या पोलीस कोठडीत पुष्कळ मारहाण !

२२ वर्षीय तीर्थ कुमार साहू हे गेल्या ३ वर्षांपासून गोरक्षा करण्यासाठी आणि गोतस्करीच्या विरोधात कार्य करत आहेत. त्यांनी ओडिशातील उच्च न्यायालयामध्ये पोलिसांच्या संदिग्ध भूमिकेच्या विरोधात…

कन्हैया कुमारसारख्या दुष्प्रवृत्तींना चालना देणारे देशविरोधीच : अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

कन्हैया कुमारच्या दौर्‍यांसाठी कुठून पैसा येत आहे, याची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी पत्रकार…

इसिसने श्री श्री रविशंकर यांचा शांतीचर्चेचा प्रस्ताव धुडकावतांना शिरच्छेद केलेल्या व्यक्तीचे छायाचित्र पाठवले !

आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचा सिरिया आणि इराक या देशांमध्ये निर्घृण अत्याचार करत दहशत पसरवणार्‍या इस्लामिक स्टेट (इसिस) या जिहादी आतंकवादी संघटनेशी…

जळगाव येथे वनकर्मचार्‍यांनी अनुमतीविना हनुमान मंदिर पाडले !

२२ एप्रिलला असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी तेथे भंडाराही ठेवला होता; मात्र मंदिरच पाडले गेल्याने भंडार्‍याचे काय होणार, असा प्रश्‍न भाविकांसमोर आहे.

अक्कलकोटच्या (जिल्हा सोलापूर) अन्नछत्रात दुष्काळामुळे पत्रावळ्यांचा वापर !

भीषण पाणीटंचाईचे भान आम्हाला आहे; पण शासनाने प्रतिदिन किमान दीड लक्ष लिटर्स पाणी अन्नछत्राला द्यावे, अशी मंडळाची मागणी आहे.

भारतात मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे सांगत अमेरिकेची भारतावर टीका !

भारतात मानवाधिकारांचे तथाकथित उल्लंघन होत असल्याचे सांगत अमेरिकेच्या गृह राज्य विभागाकडून कडक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

हृदयात देव नसणार्यांना चौथऱ्यावर देव कसा भेटणार ? – पं. अतुलशास्त्री भगरेगुरुजी

स्त्री ही शक्तीस्वरूप आहे. स्त्रियांनी शक्तीप्रमाणे राहिले पाहिजे. आज शनिदेवाच्या चौथर्यारवर चढण्यासाठी, तसेच मंदिराच्या गाभार्यात जाण्यासाठी महिलांकडून आंदोलने केली जात आहेत. परंपरांना कात्री लावण्याचा हा…

अमरावती येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात गोवंश हत्याबंदी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी

महाराष्ट्र शासनाने सत्तेवर आल्यानंतर गोवंश हत्याबंदी कायदा केला; परंतु त्याची कठोरतेने अंमलबजावणी होतांना दिसत नाही. मुंबई, नाशिक, मालेगाव, नांदेड या मोठमोठ्या शहरांसमवेत अमरावती जिल्ह्यामध्येसुद्धा गोमांस…

बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे धर्मांधांनी सुरुंग लावून मंदिर पाडले !

जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथे १६ एप्रिलच्या रात्री धर्मांधांनी प्राचीन बेंबळेश्‍वराचे मंदिर सुरूंग लावून पाडले आणि श्रीरामनवमीचा भंडारा उधळला. गावातील अनेक मंदिरांतील मूर्तींची विटंबना केली. हिंदूंची घरे…