Menu Close

सक्रीय राजकारणात असणारे लोक मंदिरांचे विश्वस्त होऊ शकत नाहीत !

२१ फेब्रुवारी या दिवशी दिलेल्या निकालात न्यायालयाने म्हटले की, सक्रीय राजकारणात सहभागी लोकांना मंदिरांचे ‘अनुवांशिकेतर विश्वस्त’ म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही.

काँग्रेसने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय शिवरात्री महोत्सवात ‘अल्लाह हू’चे गाणे !

येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शिवरात्री महोत्सवाच्या प्रथमदिनी म्हणजे १९ फेब्रुवारी या दिवशी व्यासपिठावरून ‘साबरी ब्रदर्स’ नावाच्या सुफी कलाकारांनी ‘अल्लाह हू’ नावाचे गाणे गायले. या वेळी बिलासपूरच्या…

बागेश्वरधामच्या दरबारात २२० धर्मांतरितांची हिंदु धर्मात ‘घरवापसी’ !

बागेश्वरधामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या उपस्थितीत १९ फेबु्रवारीला येथे आयोजित करण्यात आलेल्या दरबारात २२० ख्रिस्त्यांनी घरवापसी केली. पूर्वी हिंदू असलेल्या या २२० जणांनी ख्रिस्ती पंथ…

बांगलादेशी हिंदु क्रिकेटपटू रॉनी तालुकदार यांना महाशिवरात्रीची पोस्ट काढण्यास भाग पाडले !

बांगलादेशातील रॉनी तालुकदार यांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देणारी एक फेसबूक पोस्ट केल्यावरून बांगलादेशातील कट्टरतावादी मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यानंतर त्यांना पोस्ट हटवण्यास भाग पाडले.

भारतियांनी लंडनच्या ‘संसद चौका’मध्ये केली ‘शिवजयंती’ साजरी !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लंडनच्या ‘संसद चौका’मध्ये साजरी करण्यात आली. लंडन येथे शिक्षणाकरता गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी भारतीय विद्यार्थी, मित्र आणि…

दुर्गाडी (ठाणे) गडाचा खटला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली !

दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीचे मंदिर हे ‘मैलिस-ए-मुशवरीन मशीद’ असल्याचा दावा करून त्याविषयीचा खटला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करण्याची मागणी काही स्थानिक मुसलमानांनी केली होती. कल्याण जिल्हा…

छत्रपतींचे विचार हे स्वधर्म आणि स्वदेश यांसाठी बलीदान देणार्‍यांचे स्फूर्तीस्थान – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

छत्रपतींनी केवळ ५० वर्षांमध्ये अनेक लढायांचे नेतृत्व केले असे नव्हे, तर त्या कालखंडामध्ये पराभूत मानसिकता पालटून जनतेला ऊर्जा देण्याचे, हिंदूंना अपमानित करणार्‍यांना धडा शिकवण्याचे, तसेच…

ढाका विश्वविद्यालयातील रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी तोडला !

ढाका विश्वविद्यालयात लावण्यात आलेला रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी पाडून टाकल्याची घटना घडली आहे, याची माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदु’ या संघटनेकडून देण्यात आली आहे.

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यास ऑस्ट्रेलिया सरकारला सांगा – भारतियांची जयशंकर यांच्याकडे मागणी

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी ॲल्बनीज यांची भेट घेतली. यासह ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांचीही भेट घेऊन…

‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’ नामांतर करण्यास हरकत नाही; मात्र ‘औरंगाबाद’चा विचार चालू !

जुलै २०२२ मध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.