Menu Close

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु कुटुंबाला धर्मांतर न केल्यास ठार मारण्याची धमकी

येथे एका हिंदु कुटुंबाला इस्लाममध्ये धर्मांतरित करण्याचा प्रयत्न काही मुसलमानांनी केल्याचा आणि तसे न केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी…

भारताला लुटणार्‍यांनी भारताला शहाणपणा शिकवू नये – जर्मन लेखिका मारिया वर्थ

भारताला लुटणार्‍या ब्रिटिशांनी भारताला शहाणपण शिकवण्याचे धाडस करू नये. हे अत्यंत वेदनादायी आहे, असे ट्वीट प्रसिद्ध जर्मन लेखिका आणि हिंदु धर्माच्या गाढ्या अभ्यासक मारिया वर्थ…

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे शीख तरुणावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास दबाव

येथील चंपतपूर चकला गावामध्ये शीख तरुणाने ख्रिस्ती धर्म न स्वीकारल्यामुळे त्याची पगडी काढून त्याचे केस कापण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली. हे…

माहीम गडावर अतिक्रमण करणार्‍यांना विनामूल्य सदनिका !

दुर्गप्रेमींनी सातत्याने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेने हे अतिक्रमण हटवण्याचे काम चालू केले आहे; मात्र अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी अतिक्रमण करणार्‍या २६७ जणांना मुंबई महानगरपालिकेकडून विनामूल्य…

कोईम्बतूर येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथे २३ ऑक्टोबर या दिवशी एका चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महंमद अझरूद्दीन या आतंकवाद्याचे श्रीलंकेतील इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी संबंध…

‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये पालट करण्याची सेन्सॉर बोर्डाची सूचना

सद्या केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाकडे (सेन्सॉर बोर्डाकडे) प्रमाणपत्रासाठी ‘पठाण’ चित्रपट आला आहे. या संदर्भात प्रक्रिया चालू आहे. मंडळाने निर्मात्यांना ‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये काही पालट करण्याच्या…

‘हिंदूंना देशातून हाकला, त्यांना नोकरीवरून काढा, भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घाला’- ‘अल् कायदा’चे इस्लामी देशांंना आवाहन

जिहादी आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’ने इस्लामी देशांमध्ये रहाणार्‍या मुसलमानांना तेथे रहाणार्‍या हिंदूंवर आणि भारताच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक येथील सरकारवाडा, मालेगाव किल्ला आणि सुंदरनारायण मंदिर, तर जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांमध्ये अतिक्रमण !

सरकारवाडा, सुंदरनारायण मंदिर, तसेच मालेगाव किल्ला आणि जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी अतिक्रमण झाले असल्याची गंभीर गोष्ट धिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी…

‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी – येवला येथील धर्माभिमान्यांंची मागणी

धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी, अशी मागणी येथील धर्माभिमान्यांनी नायब तहसीलदार मगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

याआधीही मी अनेक मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त केली आहेत. लवकरच पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार. नागरिकांची घरे आणि संतांच्या धर्मशाळा वाचवू, असे…