विविध कारखान्यांची मळी, तसेच शहरातील सांडपाणी वर्षभर नदीत मिसळते. या माध्यमातून नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या प्रदूषणावर प्रशासनाकडून कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य मिळण्यासाठी मूर्तीकारांना साहाय्य करणारी योजना बनवावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावे !
उत्सवांचे पावित्र्य वाढावे यासाठी उत्सव मंडळांमधील अनुभवांची देवाण-घेवाण व्हावी आणि मंडळांना प्रशासनाकडून येणार्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी सोनगीर (धुळे) आणि अमळनेर (जळगाव), तसेच नंदुरबार येथे…
मुंबई येथे भांडुप, मालाड, तर नवी मुंबई येथे खारघर आणि कोपरखैरणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये विविध…
हिंदु धर्मातील प्रत्येक सणामागे काहीतरी शास्त्र आहे. ते विसरून अनेक लोक व्हॉट्सअॅप, फेसबूक या सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये गुरफटलेले आहेत. श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे…
कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. अशा मूर्तींचे विसर्जन केल्यास कागदाच्या रसायनयुक्त शाईने पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे नैसर्गिक रंगांनी रंगवलेल्या आणि शाडूच्या मातीपासून…
किती हिंदू त्यांच्या नेत्यांना त्यांच्या चुका सांगतात ? हिंदूंचे नेते त्यांचे ऐकतात का ? मुसलमान नेते किती कट्टर असतात आणि त्यांच्यावर धर्मांधांचा किती दबाव असतो,…
गणेशोत्सवाच्या काळात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अनेक ठिकाणी हस्तपत्रके, भित्तीपत्रके, फ्लेक्स, प्रवचने, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला.
हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य हिंदु समाजासाठी प्रेरणादायी आहे. आपण करत असलेले कार्य स्तुत्य असून माझ्या या कार्याला शुभेच्छा आहेत, असे गौरवोद्गार पालकमंत्री श्री.…
अमरावती येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उभारलेला प्रबोधनकक्ष पोलिसांनी हालवायला लावला आणि लांब अंतरावर जाऊन बसण्यास सांगितले. प्रत्यक्षात भाविकांनी मात्र या प्रबोधन कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद…