श्री गणेशाच्या कृपेने पाऊस भरपूर झाल्याने आणि खडकवासला धरण भरल्याने नदीला पाणी सोडण्यात येणार होते; मात्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत तरी नदीला पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे…
कागद पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतो, असा स्पष्ट निर्वाळा राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला असतांना आपण कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तीचा अट्टाहास का करतो?
मागील वर्षी कृत्रिम हौद बांधून त्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामुळे श्री गणेशमूर्तींची विटंबना झाली. या वर्षी अशी विटंबना होऊ नये, यासाठी या…
दहा किलोच्या कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते, असे हरित लवादाने मान्य केले आहे. शासनानेही याचे पालन करावे आणि याविषयी समाजात…
गणेशोत्सवातील अपप्रकार धर्मविरोधी आणि भाविकांची दिशाभूल करणारे असल्याने ते त्वरित थांबवावेत, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि गणेशभक्त यांनी येथील उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना…
यवतमाळ येथील नगर परिषद टाऊन हॉल, येथे यवतमाळ (वडगाव) पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता समिती सभेत श्री गणेशोत्सव या विषयावर मार्गदर्शनासाठी हिंदु जनजागृती समितीला बोलावण्यात…
गेल्या काही मासांपासून भारत अणुपुरवठा गटामध्ये (एन्.एस्.जी.) सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे; परंतु यामध्ये अडथळे निर्माण करणारा देश चीन आहे. शत्रूराष्ट्र पाकिस्तानला या गटात सहभागी…
‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी स्थगिती आणली…
बकरी ईदला बरेच दिवस बाकी असतांना महापालिका त्यांच्यासाठी ‘बकरी अॅप’ सिद्ध करते आणि हिंदूंना मंडप बांधायलाही अनुमती देत नाही.
पोलीस मशिदींना ‘एकच भोंगा आणि २ नमाज’ असा नियम लावतील का ? – हिंदु जनजागृती समिती