श्री गणेशाला मानवी रूपात दाखवणे, हे त्याचे विडंबनच आहे. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच अशा शास्त्रविसंगत कृती घडतात आणि हिंदू हे देवाचा कृपाशीर्वाद मिळण्यापासून वंचित रहातात.
श्री गणेशोत्सव मंडळांच्या प्रबोधनानंतर कार्यकर्त्यांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जनच करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा? याविषयीची ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली.
अंबड (जिल्हा संभाजीनगर) येथे पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर आणि सुग्रिव साठे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शांतता बैठक पार पडली.
दैनिक लोकमतच्या कार्यालयात ३० ऑगस्ट या दिवशी आदर्श गणेशोत्सव या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात सनातन…
गणेशोत्सव साजरा करण्यामागील शास्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा, श्री गणेशमूर्ती कशी असावी, श्री गणेशमूर्ती विसर्जन का करावे यांसह अनेक गोष्टींवर संकेतस्थळ वृत्तवाहिनी Live मराठीवर…
श्री गणेशमूर्तीदानासाठी प्रशासन कोणावरही बळजोरी करणार नाही, असे आश्वासन गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील मुख्याधिकारी श्री. नागेंद्र मतळेकर यांनी दिले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चितेपिंपळगाव येथील सिद्धेश्वर लॉन्स येथे सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमींच्या साहाय्याने राबवलेली आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१९
गणेशोत्सवाच्या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात चालत आलेली श्री गणेशमूर्ती विसर्जनाची पद्धती चालू राहू द्यावी.
पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली वर्षातून एकदा येणार्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चुकीच्या मोहीमा राबवून धार्मिक भावना दुखावण्याचे कार्य प्रशासनाकडून होत आहे.