Menu Close

सध्याच्या काळातील समाजाच्या सर्व प्रकारच्या दुर्दशेवर हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय – राममूर्ती अग्निहोत्री, ज्योतिष अभ्यासक, वृंदावन

एखाद्या लढाईमध्ये लढणाऱ्या सैनिकांचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व रसद पुरवणाऱ्या सैनिकांचे आहे. त्याप्रमाणेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणाऱ्या सर्व…

धर्मप्रेमींच्या अपूर्व उत्साहात ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशना’चा समारोप

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतीवर्षी धर्मप्रेमींना दिशादर्शन करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशन’ आयोजित केले जाते. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर १३ ते १६ ऑगस्ट या…

हिंदूंनो, आता काशी, मथुरा आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी कृतीशील व्हा : आमदार श्री. टी. राजासिंह

तिहेरी तलाकवर बंदी, कलम ३७० रहित होणे आणि श्रीराममंदिर या ३ गोष्‍टी पूर्ण झाल्‍या आहेत. आता अजून ३ शिल्लक आहेत. त्‍या म्‍हणजे काशी आणि मथुरा…

अधिवेशनाच्‍या सातव्‍या दिवशी ‘सुराज्य अभियान राष्ट्ररक्षा’ या विषयावर मान्‍यवर वक्‍त्‍यांचे उद़्‍बोधक विचार !

कोरोना महामारीच्‍या काळात हिंदु विधीज्ञ परिषदेने जनहित याचिका प्रविष्‍ट करून पोलिसांच्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात आवाज उठवला ! – अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी., कर्नाटक उच्‍च न्‍यायालय, बेंगळुरू

राष्ट्रविरोधी प्रवृत्तींचा विरोध अन् ‘सुराज्य अभियान’ याविषयांवर ‘हिंदुराष्ट्र अधिवेशना’त मान्यवरांची भाषणे

लाखो एकर भूमी लुटणार्‍या वक्फ बोर्डाचा ‘लॅण्ड जिहाद’ हा ‘लव्ह जिहाद’पेक्षाही भयंकर; हिंदूंनी या विरोधात लढा देण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता हरि शंकर जैन, सर्वोच्च…

नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या आठव्‍या दिवशी ‘राष्ट्ररक्षा’ या विषयावर मान्‍यवरांचे उद़्‍बोधक विचार

‘वफ्‍क बोर्डा’ ला देण्‍यात आलेल्‍या विशेषाधिकारामुळे देशभरात ‘लॅण्‍ड जिहाद’ चालू आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्‍टिस’चे अध्‍यक्ष पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन यांनी केले.

‘काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार व पूर्वोत्तर भारतातील धर्मांतर’ यावर हिंदु राष्ट्र अधिवेशनात विचारमंथन !

‘पनून कश्मीर अत्याचार आणि नरसंहार निर्मूलन विधेयक 2020’ पारित करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’

‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवशी ‘मंदिरांचे रक्षण’ यावर परिसंवाद

ब्रिटीश भारतात येण्‍यापूर्वी तामिळनाडू राज्‍यात ५८ सहस्र मंदिरे होती. आज सरकारच्‍या दप्‍तरी केवळ ४८ सहस्र मंदिरांची नोंद आहे. उर्वरित मंदिरांचे काय झाले ? तमिळनाडूतील सर्व…

अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस : ‘मंदिर रक्षण अभियान’ या विषयावर उद़्‍बोधन सत्र

अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात ६ ऑगस्‍ट या दिवशी ‘मंदिर रक्षण अभियान’ या विषयावरील उद़्‍बोधन सत्रात झाले. या वेळी ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्‍ट्रीय…

नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ‘हिंदु राष्ट्र’विषयक परिसंवादासह मान्यवरांची भाषणे !

‘देहली दंगल’ आणि ‘शाहीनबाग आंदोलन’ हे शहरी नक्षलवादी व जिहादी यांचे देशविरोधी षड्यंत्रच ! – कपिल मिश्रा, माजी आमदार, देहली