Menu Close

हिंदू स्वत:मध्ये जोपर्यंत क्षात्रतेज जागृत करत नाहीत तोपर्यंत ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्या भेडसावतच रहातील ! – यति मां चेतनानंद सरस्वतीजी

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांना प्रतिबंध आवश्यक’ या विषयावरील चर्चासत्रात बोलताना मेरठ, उत्तरप्रदेश येथील हिन्दू स्वाभिमान च्या यति मां चेतनानंद सरस्वतीजी असे प्रतिपादन केले कि,…

. . . तर भारताची स्थिती मलेशियाप्रमाणे होईल ! – अधिवक्ता देवदास शिंदे, हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठान, पुणे

हिंदूविरोधी विचारधारा ही आताच सिद्ध झाली आहे, असे नाही तर चार्वाक काळापासून ही विचारधारा चालू आहे. इस्लाम, ख्रिश्‍चन यांच्या माध्यमातून हिंदु विचारधारेवरील आक्रमणे अधिकच गडद…

हिंदुत्वच जगाला वाचवू शकते ! – श्री. मुरली मनोहर शर्मा, राष्ट्रीय सह-संयोजक, भारत रक्षा मंच, खोरधा, ओडिशा

येत्या काळात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता असून ‘ते पाण्यामुळे होईल’, असे म्हटले जाते; पण त्याच पाण्याची पूजा करणे, गोमाता, पर्यावरण आणि सर्व प्राणीमात्रांची पूजा करणे…

बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून तेथे आतापर्यंत १५ लक्षहून अधिक हिंदूंची हत्या करण्यात आली ! – अधिवक्ता श्री. रवींद्र घोष, बांग्लादेश माइनॉरिटी वॉच, बांग्लादेश

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेथे आतापर्यंत १५ लक्षहून अधिक हिंदूंची हत्या करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर तेथील शासनाने संविधानामध्ये इस्लाम धर्मानुसार आचरण करण्याचे कलम घुसडले.

हिंदु धर्मप्रसाराच्या कार्याचा तेजोमय परिणाम कुणीही थांबवू शकणार नाही ! – पू. सिरियाक वाले, ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’

पूर्वी २२ भाषांत असलेले हे संकेतस्थळ आता मात्र केवळ २० भाषांत आहे; कारण एका देशातील धर्मांधांनी आमच्या साधकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यांनी ‘इसिस’च्या आतंकवाद्यांचे…

श्रीलंकेतील हिंदूंच्या रक्षणार्थ सर्वत्रच्या हिंदूंनी पुढाकार घेणे आवश्यक ! – मरवनपुलावू सच्चिदानंदन, श्रीलंका

दोनच आठवड्यांपूर्वी एका बौद्ध संघटनेने श्रीलंकेला ‘बौद्ध राष्ट्र’ घोषित केले. आज श्रीलंकेत २ जिल्हे मुसलमानबहुल आहेत; मात्र ३० वर्षांपूर्वी ३० टक्के असणारे हिंदू तेथे आता…

सनातन-निर्मित ‘बोधकथा’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन

ग्रंथाचे प्रकाशन ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे पू. सिरियाक वाले, श्रीलंकेतील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन, बांगलादेश येथील अधिवक्ता श्री. रवींद्र घोष आणि ओडिशा येथील श्री. मुरली मनोहर…

‘विदेशी हिंदूंचे रक्षण’ या उद्बोधन सत्रात विदेशी हिंदूंच्या समस्यांना फुटली वाचा !

१५ जूनला झालेल्या ‘विदेशी हिंदूंचे रक्षण’ या उद्बोधन सत्रात मरवनपुलावू सच्चिदानंदन, श्रीलंका, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष, ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे पू. सिरियाक वाले…

आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन प्रशिक्षण घेऊन सिद्ध रहाणे आवश्यक ! – श्री. आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

भविष्यकथनाच्या प्रचलित विविध पद्धतींपैकी एक असलेल्या नाडीभविष्यात म्हटले आहे की, येणार्‍या काही दिवसांमध्ये पृथ्वीवरील ६५ ते ७५ राष्ट्रांमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडेल. नैसर्गिक…

निधर्मीवादाद्वारे हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक अध्यक्ष, तरुण हिन्दू, झारखंड

देशामध्ये शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असतांनाही केंद्रशासन सध्या मुसलमानांवर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ५०० कोटी रुपयांच्या विविध योजना आणि अनुदान देत आहे.