Menu Close

अरुणाचल प्रदेशातील हिंदूंना देशभरातील हिंदूंच्या पाठिंब्याची आवश्यकता ! – श्री. कुरु ताई, अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशमध्ये हिंदूंची संख्या अल्प होत आहे. तेथे हिंदु धर्मानुसार विविध निसर्गदेवतांचे पूजन करणार्‍या ४० जमातींचे १४ लक्ष लोक आहेत. तेथे एखादा ख्रिस्ती अधिकारी आला…

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे प्रथम उद्दिष्ट ठरेल ! – राहुल कौल, युथ फॉर पनून कश्मीर, पुणे

वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागल्यानंतर आज कैरानामधून हिंदूंना पळून जावे लागत आहे. काश्मीरसारखी स्थिती भारतात सर्वत्र येऊ शकत नाही, असे म्हणणार्‍यांना यावरून…

हिंदु राष्ट्र स्थापनेची वेळ आली आहे ! – श्री. मुरली मनोहर शर्मा, भारत रक्षा मंच, ओडिशा

१८ व्या शतकांपूर्वी भारतात गोहत्या होत नव्हती. सर्वाधिक क्रूरकर्मा औरंगजेबाच्या काळातही गोहत्या झाली नाही; मात्र स्वतंत्र भारतात उघडपणे गोहत्या होत आहेत. ओडिशातूनही बांगलादेशात मोठ्या प्रमाणात…

राजकारण्यांनी देवभूमी गोव्याला ‘रोम’ केले ! – श्री. हनुमंत परब, अध्यक्ष, गोवंश रक्षा अभियान, गोवा

गोवा परशुरामभूमी आहे, तिला देवभूमीही मानण्यात येते. अशा या भूमीला राजकारण्यांनी रोमची भूमी बनवले आहे. येथे ८० टक्के हिंदू आहेत. १३ टक्के ख्रिस्ती आहेत आणि…

हिंदू अधिवेशनस्थळी झालेल्या पत्रकार परिषदेद्वारे विदेशातील हिंदूंच्या व्यथा उजेडात

पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीपासून तेथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत होते. त्यानंतर वर्ष १९७१ मध्ये भारत शासनाने पूर्व पाकिस्तानचा स्वतंत्र बांगलादेश बनवल्यानंतरही हिंदूंवरील अत्याचारांमध्ये वाढच झाली. त्यामुळे…

गोहत्या हेे हिंदूंना नष्ट करण्याचे एक षड्यंत्र ! – अधिवक्ता सुरेशचंद्र पंडा, राज्य अध्यक्ष, बिश्‍वो गो सुरख्या वाहिनी, कटक, ओडिशा

आईनंतर गोमातेच्या दुधापासून मनुष्याचे पोषण होते. गोमातेमुळे येथील हिंदु धष्टपुष्ट होतात. गोमाता नष्ट केल्याने भारतातील हिंदूही आपोआपच नष्ट होणार आहेत. त्यामुळे गोहत्या हेे हिंदूंना नष्ट…

संस्कृतीशी समरस होणे म्हणजे स्वदेशी ! – गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा, तमिळनाडू

पूर्वी प्रजा सुखी असेल, तर राजा सुखी राहील, अशी भावना होती. आता प्रजा दुःखी, पिडलेली असेल, तर त्यांच्यावर राज्य करणे सोयीचे असते, अशी विचारधारा बनली…

हिंदूंनी आपल्या संस्कृतीविषयी अभिमान बाळगला पाहिजे ! – प्रा. शिवकुमार ओझा, ठाणे

आपल्या कुठल्याही प्राचीन ग्रंथांमध्ये संभवत:, कदाचित् अशा शब्दांचा वापर दिसून येत नाही; कारण हिंदु संस्कृतीतील ज्ञान निश्‍चयात्मक आहे. याउलट पाश्‍चात्यांचे ज्ञान संशयात्मक बुद्धीचे असल्यामुळे त्यांच्या…

हिंदु संस्कृतीच्या संवर्धनासाठी अमूल्य योगदान देणारे ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

प्रा. ओझा यांचे वय ८३ वर्षे आहे; परंतु या वयातही त्यांचा उत्साह युवकांना लाजवणारा आहे. अफाट ज्ञानासह त्यांच्यामध्ये प्रसिद्धीपराङ्मुखता, जिज्ञासा या गुणांचा समुच्चय आहे. हिंदु…

हिंदूंची फसवणूक करणार्‍या राजकीय पक्षांना भुलू नका ! – जीतेंद्र ठाकूर, हिंदु महासभा, उत्तरप्रदेश

हिंदूंनी कोणत्याही राजकीय पक्षावर विसंबून न रहाता, सांप्रदायिक ऐक्याद्वारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची सिद्धता ठेवावी.