Menu Close

लक्ष्मीदेवीचा अपमान करणाऱ्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा ! – अभिनेता कमाल आर्. खान

दिवाळीच्या काळात ज्या लक्ष्मीदेवीचे आपण भक्तीभावे पूजन करतो, त्याच देवीचा अपमान करणार्‍या चित्रपटाचे आतापासून होणारे उदात्तीकरण रोखण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवावा…

भरतपूर (राजस्थान) येथे गो तस्करी होत असल्याची माहिती देऊनही पोलीस निष्क्रीय

अशा पोलिसांमुळेच गोरक्षकांना रस्त्यावर उतरून गोरक्षण करावे लागते. तरीही त्यांना ‘समाजकटंक’ म्हटले जाते !

आंध्रप्रदेशातील हिंदु मंदिरांवरील आक्रमणे : नवीन ‘इन्क्विझिशन’ ?

स्वातंत्र्यापूर्वी परकियांकडून आणि पुढे भारताच्या फाळणीनंतरही चालू असलेली हिंदु मंदिरांवरील आक्रमणे अद्यापही चालू आहेत. विशेषत: आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्ती पंथीय जगनमोहन रेड्डी सत्तापदी आल्यानंतर मंदिरांवरील आक्रमणांची संख्या…

गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करण्याची विशेष परिसंवादात एकमुखी मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्रात गोमाता सुरक्षित आहे का ?’ या विशेष हा परिसंवाद ‘यू-ट्यूब लाइव्ह’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमांतून २३ सहस्र ४५३ लोकांनी…

करौली (राजस्थान) येथे भू माफियांनी मंदिराच्या पुजार्‍याला जिवंत जाळले

काँग्रेसच्या राज्यात भरदिवसा अशा प्रकारे मंदिराच्या पुजार्‍याला जिवंत जाळण्यात येते; मात्र काँग्रेसचा एकही नेता याचा निषेध करत नाही, आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदेश…

दिल्ली : बहिणीवर प्रेम केल्याच्या रागातून मुसलमान भावाकडून हिंदु तरुणाची हत्या

हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अपहरण, धर्मांतर आणि नंतर विवाह करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात काहीही केले जात नाही; मात्र मुसलमान तरुणीवर हिंदु तरुणाने प्रेम केले,…

कर्नाटक : मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तिच्या कुटुंबियांकडून हत्या

लव्ह जिहादला नाकारून त्याला ‘प्रेम’ म्हणणारे तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी का बोलत नाहीत कि ‘जे घडले, तेच योग्य आहे’, असे त्यांना वाटते ?

पाकिस्तान : हिंदु मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना विरोध करणार्‍या वृद्ध पित्याची हत्या

पाकमधील असुरक्षित हिंदू ! याविषयी जगभरातील हिंदू मौन बाळगून आहेत; मात्र चीन वगळता कुठेही मुसलमानांवर अत्याचार झाल्यास मुसलमानांच्या संघटना आणि नेते याचा विरोध करतात !

मंदिरे सोडून उपाहारगृह, बार चालू करणार्‍या राज्य सरकारचा राष्ट्रीय वारकरी परिषदेकडून निषेध

विविध संतांनी जगाला भक्तीमार्ग शिकवला. त्याचाच परिणाम म्हणून जगभरातील लोक अध्यात्माची शिकवण घेण्यासाठी भारतात येतात; पण संतांची शिकवण मागील ७० वर्षांत हे सरकार देऊ शकले…

आंध्रप्रदेश आता ‘ख्रिस्ती प्रदेश’ होत आहे का ?

नुकत्याच झालेल्या एका वाहिनीच्या मुलाखतीत नरसापूरम्चे वाय.एस्.आर्.सी.पी.चे खासदार रघुराम कृष्ण राजू यांनी मान्य केले की, आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झाले आहे आणि ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येने एकूण…