Menu Close

बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवरायांचा अश्‍वारुढ पुतळा रातोरात हटवला : गावात तणावाचे वातावरण

मणगुत्ती ग्रामपंचायतीने ठराव करून गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पुतळा बसवला होता; मात्र अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणावाचे…

राष्ट्रविरोधी प्रवृत्तींचा विरोध अन् ‘सुराज्य अभियान’ याविषयांवर ‘हिंदुराष्ट्र अधिवेशना’त मान्यवरांची भाषणे

लाखो एकर भूमी लुटणार्‍या वक्फ बोर्डाचा ‘लॅण्ड जिहाद’ हा ‘लव्ह जिहाद’पेक्षाही भयंकर; हिंदूंनी या विरोधात लढा देण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता हरि शंकर जैन, सर्वोच्च…

(म्हणे) गोरक्षकांमुळे मुसलमानांचे जगणे कठीण झाले आहे !’ – असदुद्दीन ओवैसी यांचा कांगावा

अवैधरित्या गोतस्करी करणारे त्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करतात, तसेच गोरक्षकांची अमानुषपणे हत्या करतात. यांच्याविषयी ओवैसी का बोलत नाहीत ? हे त्यांना मान्य आहे का…

नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन : ‘पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील हिंदूंचे वाढते धर्मांतर’ या विषयावर मान्‍यवरांचे विचार !

धर्मांतर ही एक समस्‍या पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात ही समस्‍या मोठ्या प्रमाणात हिंदूंना भेडसात आहे. या समस्‍येवर मान्‍यवर वक्‍त्‍यांनी प्रकाश टाकला. वक्‍त्‍यांनी ‘धर्मांतर बंदी कायद्या’ची…

‘काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार व पूर्वोत्तर भारतातील धर्मांतर’ यावर हिंदु राष्ट्र अधिवेशनात विचारमंथन !

‘पनून कश्मीर अत्याचार आणि नरसंहार निर्मूलन विधेयक 2020’ पारित करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’

‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवशी ‘मंदिरांचे रक्षण’ यावर परिसंवाद

ब्रिटीश भारतात येण्‍यापूर्वी तामिळनाडू राज्‍यात ५८ सहस्र मंदिरे होती. आज सरकारच्‍या दप्‍तरी केवळ ४८ सहस्र मंदिरांची नोंद आहे. उर्वरित मंदिरांचे काय झाले ? तमिळनाडूतील सर्व…

हिंदूंची मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि परिसरातील व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदी लागू केल्यापासून राज्यातील सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे बंद आहेत. भाविकांना तेथे येण्यास अनुमती नाही. यामुळे मंदिरांवर ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, अशा…

हिंदूकडे सत्ता असेल, तरच मंदिरांचे रक्षण होते आणि धर्माचा अंकुश कायम रहातो : भाजपचे खासदार तेजस्‍वी सूर्या

प्रिय हिंदू बांधवांनो, सर्वांत महत्त्वाचा धडा हा आहे की, देशातील सत्तेवर हिंदूंचे नियंत्रण असेल, तरच धर्माचा अंकुश कायम रहातो. त्‍यासाठी सत्ता हाती असणे आवश्‍यक आहे.

अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस : ‘मंदिर रक्षण अभियान’ या विषयावर उद़्‍बोधन सत्र

अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात ६ ऑगस्‍ट या दिवशी ‘मंदिर रक्षण अभियान’ या विषयावरील उद़्‍बोधन सत्रात झाले. या वेळी ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्‍ट्रीय…

गरीबी आणि अत्‍याचार यांनी त्रस्‍त होऊन पाकमधील हिंदू स्‍वीकारत आहेत इस्‍लाम

भारतात अल्‍पसंख्‍यांवरील कथित अत्‍याचारांच्‍या बाबतीत सजग रहाणारी जागतिक मानवाधिकार संघटना पाकमधील अल्‍पसंख्‍य हिंदूंच्‍या नरकयातनांविषयी चकार शब्‍दही काढत नाही, हे लक्षात घ्‍या ! अशा दुटप्‍पी संघटनांना…