Menu Close

HJS आयोजित ‘हिंदूंच्या मंदिरांवर धर्मनिरपेक्ष शासनाचे नियंत्रण का ?’ यावरील विशेष परिसंवाद संपन्न

‘सेक्युलर’ सरकारने मंदिरे चालवणे, म्हणजे नास्तिकांच्या हाती धार्मिक मंदिरांची व्यवस्था असणे ! – टी.आर्. रमेश, अध्यक्ष, टेंपल वर्शिपर्स सोसायटी, तमिळनाडू

आवाज कुणाचा… ?

मशिदीच्या भोंग्यांवरून मोठ्या आवाजात दिवसातून ५ वेळा दिल्या जाणार्‍या अजानचा कर्णकर्कष आवाज ऐकून त्रस्त झालेल्या करिश्मा भोसले या हिंदु तरुणीने थेट मशीद गाठत भोंग्यांचा आवाज…

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंना भारतात येण्याची प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक !

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) करून पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशातील पीडित अल्पसंख्य हिंदूंना मोठा दिलासा दिला आहे; मात्र भारतात येण्याची प्रक्रिया अद्याप…

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर

पाकप्रमाणेच भारताकडूनही पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अमानुष अत्याचारांविषयी चकार शब्दही काढला जात नाही, हे लक्षात घ्या !

आसाममध्ये धर्मांधांकडून आणखी एका हिंदु युवकाची निर्घुण हत्या

काश्मीरच्या वाटेवर आसाम ! हिंदूंच्या एका मागोमाग होणार्‍या हत्या पहाता ‘आसाममध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का ?’, अशी शंका येते. देशातील कुठलीही…

तलावाचे पावित्र्य राखण्याचे श्री कपिलेश्‍वरी देवस्थान समितीचे फलकांद्वारे जनतेला आवाहन

तलावात कुणीही मासे पकडण्यास गळ टाकू नये. तलाव आणि देवस्थानचा परिसर यांचे पावित्र्य राखावे. या सर्व कृती ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यात टिपल्या जातील, अशी सूचना असलेले फलक…

जगन्नाथ रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेली अनुमती, हा हिंदूंचा विजय !

हिंदु जनजागृती समितीने निर्णयात पालट करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली. ‘सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखूनही रथयात्रा आयोजित केली जाऊ शकते, तसेच…

ढाका येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमण

महंमद बुलबुल, महंमद लवलू यांच्यासह १५ धर्मांधांनी ढाका जिल्ह्यातील हिंदूंची भूमी बलपूर्वक कह्यात घेतली. ही भूमी मित्र पटणी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर ११ सदस्यांच्या मालकीची…

भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणारे कथावाचक मोरारी बापू यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे नोंद

भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी येथील ‘राजस्थान युवा यादव महासभे’चे प्रदेश उपाध्यक्ष महावीर यादव यांनी कथावाचक मोरारी बापू यांच्या विरोधात तक्रार…

‘काशी-मथुरा’ मंदिरांसारख्या प्राचीन धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी केंद्र शासनाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा रहित करावा !

वर्ष 1991 मध्ये श्रीरामजन्मभूमी आंदोलन चालू असतांना काशी, मथुरा आणि अन्य धार्मिक स्थळांविषयी असलेल्या हिंदूंच्या न्याय्य मागण्या चिरडण्यासाठी तत्कालीन नरसिंह राव सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदा केला.