Menu Close

‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’च्या अंतर्गत ‘ऑनलाईन’ चर्चाचत्राला 225 मान्यवरांची उपस्थिती !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्तांचे कृतीशील संघटन निर्माण व्हावे, म्हणून 29 मे या दिवशी ‘ऑनलाईन चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते.

वसई तालुक्यातील शिवमंदिरात एका साधूंवर आक्रमण करून चोरी : तिघांना अटक

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे जमावाने साधूंची हत्या केल्याची घटना ताजी असतांनाच आता याच जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एका जागृत शिवमंदिरात एका साधूंवर आक्रमण करून मंदिरात चोरी…

वाढत्या उष्णतेमुळे वाराणसीतील बाबा बटुक भैरव मंदिरात शीतपेय आणि चॉकलेट्स यांचा नैवेद्य !

देवाला सात्त्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवणे अपेक्षित आहे, तसेच देव मानव नसल्याने त्याला मानवाला होतो, तसा उष्णतेचा त्रास होत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे !

आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांची कागदोपत्री लोकसंख्या केवळ २.५ % असली, तरी प्रत्यक्षात ती २५ % आहे !

आंध्रप्रदेशातील काही लोक मागासवर्गियांमधील आहेत. त्यांना आरक्षण आणि अन्य सरकारी सुविध यांचा लाभ मिळत आहे. जर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तर त्यांना या सुविधा मिळणे…

भाजपशासित उत्तराखंडमधील चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा कायदा मागे घेण्याचा आदेश द्या !

उत्तराखंडमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा केलेला कायदा मागे घ्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

आसाममध्ये क्षुल्लक कारणावरून ५ धर्मांधांनी केलेल्या मारहाणीत हिंदु भाजी विक्रेता ठार

आसामच्या मनाहकुची गावामध्ये क्षुल्लक कारणावरून फैजुल अली, लाजिल अली, शब्बीर अली, यूसुब अली आणि फरजान अली यांनी सनातन डेका नावाच्या भाजी विक्रेत्याला अमानुष मारहाण करत…

तिरुपती मंदिराच्या ५० संपत्तीचीं विक्री करण्याचा निर्णय आंध्रप्रदेश सरकारकडून रहित

हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचाच हा विजय आहे ! हिंदूंनी असाच संघटितपणा दाखवून मंदिरे सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करावीत !

‘सेक्युलॅरिझम्’च्या नावाखाली चालू असलेले हिंदूंचे हनन रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !

भारतात ‘सेक्युलर’ व्यवस्थेचा मोठा गवगवा केला जातो; पण वस्तूतः भारतीय ‘सेक्युलॅरिझम्’ ही हिंदूंचे हनन करणारी आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारी व्यवस्था आहे.

सोलापूर येथे जनावरांची वाहतूक करणार्‍या धर्मांधाने चारचाकी अंगावर घातल्याने पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू

२२ मे या दिवशी पहाटे सोलापूर-विजयपूर महामार्गावरील वडकबाळ येथे नाकाबंदीसाठी कर्तव्यावर असलेले सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील रामेश्‍वर परचंडे यांच्या अंगावर गौस कुरेशी याने चारचाकी वाहन…