Menu Close

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथील हरखडी गावामध्ये श्री दुर्गादेवी मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक मशिदीजवळ आल्यावर धर्मांधांनी त्यावर केलेल्या दगडफेकीमध्ये १६ जण घायाळ झाले.

जहानाबाद (बिहार) येथे धर्मांधांकडून झालेल्या गोळीबारात एक हिंदू ठार

जहानाबाद (बिहार) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जनाच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे मूर्तीची तोडफोड झाली होती. यानंतर येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तरीही धर्मांधांनी घटनेच्या दुसर्‍या…

अरुणाचल प्रदेशामध्ये नवरात्रोत्सवाच्या काळात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड

हिंदू अल्पसंख्याक असलेल्या अरुणाचल प्रदेशात अशी घटना घडते, हे हिंदू अधिक असुरक्षित झाल्याचेच दर्शक आहे !

शनिशिंगणापूर येथील मंदिरात प्रसादाऐवजी लिंबाचे रोप वाटण्याचा निर्णय !

प्रसादाऐवजी रोपांचे वाटप करणे कितपत योग्य ? ‘प्रसादामध्ये देवतेचे चैतन्य असते. तो भावपूर्ण ग्रहण करणार्‍यास चैतन्याचा लाभ होतो’, असे धर्मशास्त्र आहे. त्यामुळे धर्मपरंपरा जपण्यासाठी हिंदूंनीच…

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे संघ स्वयंसेवकाची पत्नी आणि मुले यांच्यासह हत्या

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे बंधू प्रकाश पाल, त्यांची गर्भवती पत्नी ब्युटी आणि त्यांचा ८ वर्षांचा मुलगा यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बंधू प्रकाश…

‘बिग बॉस १३’ कार्यक्रमाविषयी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने अहवाल मागवला

‘कलर्स’ या खासगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या १३ व्या सत्रामध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि अश्‍लीलता पसरवण्यात येत असल्याची टीका सामाजिक माध्यमांतून होत आहे.

टोंक (राजस्थान) येथे दसर्‍याच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका असुरक्षित ! धर्मांधांना कायद्याचा धाक न राहिल्यामुळेच त्यांच्याकडून अशा कृती होत आहेत !

‘बिग बॉस १३’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रसार ! – सामाजिक माध्यमांतून टीका

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने या विरोधात पाऊल उचलून संबंधितांवर कारवाई करणे संस्कृतीप्रेमींना अपेक्षित आहे !

‘दुर्गाष्टमीदिनी ‘लव्ह जिहाद’पासून आपल्या मुलींचे रक्षण करण्याचा संकल्प करूया !’

‘आयुष्यवंत हो’, असा आशीर्वाद आपल्या मुलींना देणारा ‘ब्रतुकम्मा’ हा उत्सव पद्मशाली समाजामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एकीकडे आपण आपल्या मुलींच्या रक्षणासाठी हे व्रत करतो;…

हिंदूंनो, आता केवळ हिंदु राष्ट्राची मागणी करा ! – उपदेश राणा, राष्ट्रीय महामंत्री, विश्‍व सनातन संघ

देशविरोधी घटक ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देऊन हिंदूंच्या भावनांशी खेळत आहेत. अशा एक ना अनेक समस्या हिंदूंच्या समोर आहेत. अहिंदूंची वाढती लोकसंख्या हाही चिंतेचा विषय आहे.