Menu Close

काश्मिरी हिंदूंची समस्या ही विश्‍वातील प्रत्येक हिंदूची समस्या : सद्गुरु (डॉ.) पिंगळे

काश्मीर हा भारताचा मुकुट आहे. तेथील हिंदूंवर वर्ष १९९० मध्ये झालेले अत्याचार आणि त्यांच्या समस्या या केवळ काश्मिरी हिंदूंच्या नाहीत, तर संपूर्ण विश्‍वातील हिंदूंच्या समस्या…

‘कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करणे, हे काँग्रेसचे हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र !’

हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेसने षड्यंत्र केले, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केला. २९ जून या दिवशी ‘विराट हिंदुस्थान संगम’च्या…

सांताक्रूझ येथे अल्पवयीन हिंदु मुलीला फूस लावून पळवून नेणारा धर्मांध फरार

सांताक्रूझ येथे १६ वर्षांच्या हिंदु मुलीला धर्मांध ईलियास शेख याने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीचा…

धारूर (बीड) येथील श्री हनुमान मंदिरातील पंचधातूच्या मुखवट्याची चोरी

धारूर (जिल्हा बीड) येथे शहरातील मुख्य रस्त्यावरील श्री हनुमान मंदिरातील मूर्तीवरील पंचधातूच्या ५ किलो वजनाच्या मुखवट्याची २७ जूनला रात्री चोरी झाली. सकाळी ही गोष्ट भाविकांच्या…

उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये धर्मांधांच्या अत्याचारांमुळे १२५ हिंदु कुटुंबांचे पलायन

भारतात काश्मीरपाठोपाठ उत्तरप्रदेशातील कैराना आणि आता मेरठ येथे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ येते, हे अतिशय गंभीर आहे. हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हणून हिणवणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि बुद्धीवादी…

गोरक्षक चेतन शर्मा यांच्या आक्रमणकर्त्यांवर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे इचलकरंजी येथे निवेदन

बदलापूर येथे अवैध पशूवधगृहात गोहत्या रोखतांना गोरक्षक चेतन शर्मा यांना कसायांच्या जमावाने मारहाण करून गंभीर घायाळ केले.

बळजोरीने धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनरी संस्थांचा अस्तित्वासाठी संघर्ष

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या चर्चसंस्थांची केवळ आर्थिक कोंडी करून न थांबता संबंधितांना गजाआड करणे आवश्यक आहे. असे केले, तरच त्यांच्यावर जरब बसेल !

गुना (मध्यप्रदेश) : ‘लव्ह जिहाद’च्या आरोपीला पोलीस ठाण्यातून पळवून नेण्याचा धर्मांधांचा प्रयत्न

गुना (मध्यप्रदेश) येथे इम्रान नावाच्या तरुणाने एका पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीला ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून तिचे अपहरण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केल्यावर धर्मांधांच्या जमावाने…

रामटेक (नागपूर) येथील गडमंदिरात अवैध बांधकाम केल्याच्या प्रकरणी अधिवक्ता आनंद जयस्वाल यांचा उच्च न्यायालयात अर्ज

रामटेक येथील गडमंदिरात प्रतिदिन शेकडो भाविक दर्शनासाठी जातात; मात्र मंदिरात आजही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. योग्य देखभाल घेतली जात नसल्यामुळे येथील पुरातन…

धुळे येथे गोरक्षकांवरील प्राणघातक आक्रमणाच्या निषेधार्थ भव्य मोर्चा

येथील ७० ते ८० धर्मांधांनी १८ जून २०१९ च्या रात्री रात्री ९ च्या सुमारास गोरक्षक श्री. विकास गोमसाळे आणि श्री. मयूर विभांडीक या गोरक्षकांची रिक्शा…