Menu Close

‘केदारनाथ’ चित्रपटाच्या विरोधात अंबाजोगाई, धाराशिव आणि तुळजापूर येथे निवेदन

अंबाजोगाई, धाराशिव, तुळजापूर, तळेगाव (जिल्हा पुणे) आणि भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनाला निवेदन सादर केले

दुग्धक्रांतीचे जनक आणि ‘अमूल’चे माजी अध्यक्ष वर्गीज कुरियन करत होते धर्मांतर !

डॉ. कुरियन यांच्यावर याआधीही असे आरोप झाले होते. भारतातील ख्रिस्ती समाजातील अग्रणी व्यक्ती समाजात धर्मांतराचे कार्य करतात; मात्र अशांवर कारवाई करण्याऐवजी सर्वपक्षीय शासनकर्ते त्यांना डोक्यावर…

तमिळनाडूमध्ये शाळेत मुलींना पायात पैंजण आणि केसांत फूल घालण्यावर बंदी

हिंदु संस्कृती नामशेष करण्याचे हे षड्यंत्र आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे असे हिंदु धर्मविरोधी निर्णय घेतले जातात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समिती यांचा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध

भाजपच्या राज्यात ‘सनबर्न’सारखे कार्यक्रम रोखण्यासाठी, मंदिरांचा पैसा धर्मकार्यास वापरण्यासाठी, राममंदिर उभारण्यासाठी, गंगा स्वच्छतेसाठी आंदोलने करावी लागणार असतील, तर भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काय भेद ?

ख्रिस्त्यांची वाढती धर्मांधता !

देशात भारत सरकारच्या पाठोपाठ सर्वाधिक भूखंड असलेली कोणती संस्था असेल, तर ती म्हणजे चर्च ! यात आता भर म्हणून कि काय चर्चच्या संख्येतही भरमसाठ वाढ…

दुष्काळाचे कारण पुढे करत कर्नाटक सरकारकडून हंपी उत्सव रहित !

दुष्काळाच्या कारणामुळे हंपी उत्सव रहित करणारे कर्नाटकमधील हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार लाखो रुपये खर्च करून टिपू सुलतानची जयंती साजरी करते, हे लक्षात घ्या !

धार्मिक तेढ निर्माण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये : हिंदूंची मागणी

धार्मिक तेढ निर्माण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, प्रदर्शित झाल्यास सर्व हिंदू या चित्रपटाच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करतील आणि त्यानंतर होणार्‍या परिणामाला…

केवळ २.१ टक्के ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या पनवेलमध्ये १६ चर्च !

मोठ्या प्रमाणात उभारलेले चर्च पहाता हिंदूबहुल असलेले पनवेल शहर ख्रिस्तीबहुल होऊन हिंदू अल्पसंख्यांक होण्याची भीती स्थानिक हिंदु समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शिर्डी संस्थानचे ५०० कोटी रुपये सरकारला देण्याच्या निर्णयास हिंदु जनजागृती समितीचा विरोध !

श्री साई संस्थान न्यासाचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी शासनाला ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी आणि विनामुदत कर्ज कोणाला विचारून दिले ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड…