Menu Close

बांगलादेशामध्ये धर्मांधांकडून हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

बांगलादेशामध्ये हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! भारतातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करू न शकणारे सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना बांगलादेशातील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण कसे करणार ?

केवळ मंदिरातच समानता का ? – त्रावणकोर देवस्वम मंडळाची भूमिका

केवळ हिंदूंच्या धार्मिक सूत्रांवर कायदे बनवले जातात किंवा न्यायालयीन हस्तक्षेप होतो. इतर पंथियांच्या विषयी असे का होत नाही ?’, हा हिंदूंना पडलेला प्रश्‍न आहे !

अखंड हिंदुत्त्वासाठी किमान पाच मुलांना जन्म दिला पाहिजे : भाजपा आमदाराची मुक्ताफळं

भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांच्या अज्ञानीपणाचे अजून एक उदाहरण ! केवळ हिंदूंची संख्या वाढल्याने नाही, तर हिंदूंमधे धर्माभिमान निर्माण झाल्यासच हिंदुत्वाचे रक्षण होऊ शकणार आहे.

नंदुरबार : श्री शनैश्‍चर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

व्यवस्थापनाच्या नावाखाली सरकार मंदिरे कह्यात घेत आहे. मात्र मंदिरांमध्ये दानपेटी, गायी, चारा यांचे घोटाळे होत आहेत. महाराष्ट्र सरकार  केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेत आहे. देवनिधीवर…

(म्हणे) भारतात आज मुसलमानांना जगण्याचा अधिकार नसून गायींना मात्र आहे : असदुद्दीन ओवैसी

असे आहे, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळी मुसलमानांची लोकसंख्या ६ टक्के, तर गायींची संख्या अनुमाने १० कोटी होती आणि आता मुसलमानांची लोकसंख्या १८ टक्के…

बांगलादेशात हिंदु मुलीचे धर्मांतरासाठी अपहरण

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या ‘बांगलादेशातील हिंदूंवरील होणार्‍या अत्याचाराविषयी तेथील सरकारशी संपर्क ठेवून आहोत’, असे म्हणत असल्या तरी प्रत्यक्षात तेथे हिंदूंवर अत्याचार चालूच आहेत, ही…

अमरावती आणि वणी (जिल्हा यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सरकारने हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन पाप करू नये ! – नरेंद्र केवले, शिवसेना, अमरावती विधानसभा संघटक

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी सदिच्छा भेट

मंदिर सरकारीकरणाचा निर्णय चुकीचा आहे. भारतीय जनता पक्ष हिंदूंचाच पक्ष असूनही हिंदूंचाच विश्‍वासघात करत आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार श्री. आनंदराव अडसूळ यांनी केले