Menu Close

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांकडून हिंदु महिलांचे बळजोरीने धर्मांतर

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांनी तेथील हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या विरुद्ध खोट्या तक्रारीवरील गुन्हा नोंद

बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या विरुद्ध ढाका महानगरपालिकेचे नगरसेवक हाजी नुरे आलम चौधरी यांनी कामारंगीर्चार पोलीस…

काळाचौकी (मुंबई) येथील श्री पापकटेश्‍वर मंदिर तोडण्याची विकासकाकडून धमकी !

‘श्रेणिक सिरोया बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’च्या विकासकाकडून (बिल्डरकडून) झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली काळाचौकी येथील श्री पापकटेश्‍वर मंदिर तोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्यावरील प्राणघातक आक्रमणाची सखोल चौकशी करून हिंदु नेत्यांना संपवू पहाणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या हिंदी चित्रपटामध्ये देवतांचे अश्‍लाघ्य विडंबन !

‘३ देव – अंडरकव्हर भगवान’ या हिंदी चित्रपटामध्ये अभिनेत्यांना ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या ठिकाणी दाखवून अश्‍लाघ्य विडंबन !

नवादा (बिहार) येथे धर्मांधांकडून हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !

श्रीरामनवमीच्या उत्सवानंतर औरंगाबाद, मुंगेर, नालंदा, भागलपूर आणि समस्तीपूर येथे उसळलेल्या दंगलींचे लोण आता नवादापर्यंत पोहोचले आहे.

बांगलादेश येथील हिंदु मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणार्‍या ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना पोलीस अधिकार्‍यांकडूनच धमक्या

पोलीस अधिकार्‍यांच्या या वागणुकीविषयी खेद व्यक्त करून अधिवक्ता रवींद्र घोष यांनी ‘पीडित हिंदु मुलीला संरक्षण देऊन तिच्यावर योग्य वैद्यकीय उपचार करावेत, तसेच आरोपींना त्वरित अटक…

पाकमध्ये परत पाठवण्यात येणार्‍या हिंदु शरणार्थींवर धर्मांतरासाठी दबाव

२५ मार्च या दिवशी सिंध प्रांतात ५०० हिंदूंचे धर्मांतर करण्यात येणार आहे. यासाठी सर्वत्र हस्तपत्रकेही वाटण्यात आली आहेत. ‘दैनिक भास्कर’ या वृत्तसंकेतस्थळाने हेे वृत्त प्रकाशित…

दिघी येथे धर्मांधाने विवाहित हिंदु महिला आणि मुले यांना पळवले

शशांक शिंगाडे घरी नसल्यावर धर्मांध त्यांच्या पत्नीला गाडीवरून फिरायला घेऊन जायचा. ही गोष्ट कळल्यावर शशांक शिंगाडे यांचा आणि धर्मांधाचा काही मासांपूर्वी वाद झाला होता.

एल्गार परिषदेत प्रक्षोभक विधाने करून महाराष्ट्र बंद पुकारणार्‍यांना अटक करा !

कोरेगाव भीमा प्रकरणात ३ जानेवारी २०१८ या दिवशी महाराष्ट्र बंद पुकारून सार्वजनिक, तसेच खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात मागासवर्गीय विरुद्ध हिंदू असे चित्र…