Menu Close

गोरक्षक यतींद्र जैन यांच्यावर कसायांकडून प्राणघातक आक्रमण

गोतस्करांना मारहाण केल्याच्या कथित आरोपांवरून गोरक्षकांवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस हे गोरक्षकांवरील अशा प्राणघातक आक्रमणाच्या विरोधात काय कारवाई करणार आहेत ?

उत्तरप्रदेशमधून गोमांसाचा एक तुकडाही निर्यात करण्याचे धाडस कोणी करू शकत नाही – योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशमधील आमचे पहिले सरकार आहे ज्याने राज्यातील सर्व अवैध पशूवधगृहे बंद केली आहेत. राज्यात गोहत्या होणे दूर राहिले, कोणी तिच्याशी क्रूरतेने जरी वागले, तर त्याला…

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आवारातील मंदिर पालिकेकडून उद्ध्वस्त !

अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या आवारात असलेले मंदिर तोडण्याची कारवाई महापालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात ५ नोव्हेंबरला सायंकाळी करण्यात आली. हे मंदिर…

अभिनेता कमल हसन यांच्या विरोधात अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली !

अभिनेता कमल हसन यांच्या वादग्रस्त लेखाच्या प्रकरणी उत्तरप्रदेशमधील शिवपूर येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी वाराणसीतील न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.

धर्मांधाकडून हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर केल्याचा मुलीच्या भावाचा आरोप

पीडित हिंदु मुलीच्या भावाने म्हटले की, माझी २२ वर्षीय बहीण २५ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. फैज महंमद नावाचा तरूण तिला त्रास देत होता. ती महाविद्यालयात गेल्याची…

कोशांबी (उत्तरप्रदेश) या मुसलमानबहुल गावात रहाणार्‍या हिंदु तरुणीवर इस्लाम न स्वीकारल्याने बलात्कार

तरुणीने सांगितले की, त्यांच्या शेजारी रहाणारा रईस नावाचा तरुण मला काही वर्षांपासून इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता. त्याला नकार दिल्याने त्याने माझ्यावर बलात्कार केला.

बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रविंद्र घोष यांनी घेतली अमेरिकेतील विधीमंडळ नेत्यांची भेट

हिंदु अमेरिकन फाऊन्डेेशनच्या निमंत्रणावरून अधिवक्ता रविंद्र घोष वॉशिंग्टन येथे ३१ ऑक्टोबर या दिवशी पार पडलेल्या २० व्या वार्षिक विधिमंडळ परिषदेला उपस्थित राहिले होते.

राजकीय हव्यासापोटी हिंदूंविरोधातील असहिष्णुता का सहन करायची ? – श्री. तपन घोष

सध्या भारत देशालाच धोका निर्माण झाला असून हिंदु धर्म संकटात आहे. आपली संस्कृती संकटात आहे. वर्ष १९९० मध्ये आमच्याच काश्मीरमधून हिंदूंना बलपूर्वक हुसकावून लावण्यात आले.

गोवंशियांच्या ८ टन मांसाची वाहतूक करणारा ट्रक आणि तीन धर्मांध कह्यात !

ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाका येथे घडली आहे. या प्रकरणी ट्रक चालक निसार अब्दुल शेख, जाकिर खान आणि नासीर खान यांना कह्यात घेण्यात आले…

हिंदूंनो, आपली तेजस्वी शौर्य परंपरा जागृत करण्यासाठी गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करा ! – शशिधर जोशी

सध्या हिंदूंना कोणत्याही प्रकारचे धर्मशिक्षण मिळत नाही. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु मुली आणि महिला लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हिंदू आपली तेजस्वी शौर्य परंपरा विसरले आहेत.