Menu Close

शहापूर येथे वाहनाच्या अपघातामुळे अपहरण केलेल्या गायीची सुटका

शहापूर तालुक्यातील डोंगराळ भागातून जनावरे चोरणार्‍या टोळीने उच्छाद मांडला आहे. मध्यंतरी शहापूरजवळ एका वाहनाच्या अपघातानंतर धर्मांधांनी अपहरण केलेल्या एका गायीची सुटका झाली.

ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूसच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार

तमिळनाडू येथील ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस हा हिंदूंना भुलवून त्यांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करतो, असा आरोप आहे. आतापर्यंत त्यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी विधाने केली…

विरार (पूर्व) येथील श्री साई मंदिरावर महापालिका कारवाई करणार

कारवाईच्या विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि भाविक यांनी ३० ऑक्टोबरला सकाळी ४५ मिनिटे याच मंदिरासमोर ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. ‘कोणत्याही परिस्थितीत मंदिर पाडायला देणार नाही.’

समाजाचा सर्वांगीण विकास करणार्‍या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासारखे हिंदु राष्ट्र आवश्यक ! – शशिधर जोशी

शशिधर जोशी म्हणाले, बहुसंख्यांकांना डावलून अल्पसंख्यांकांचा विचार करणारे नव्हे, तर समाजाचा सर्वांगीण विकास करणार्‍या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासारखे हिंदु राष्ट्र आवश्यक आहे.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्त्यांकडून प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र ! – हिंदु धर्मसेना

श्री. योगेश अग्रवाल यांनी सांगितले की, ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून त्यांच्या कार्यक्रमांना खेडेगावातील गरीब आदिवासींना प्रलोभन दाखवून आणले जाते. डॉ. पॉल हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा राजकीय नव्हे, तर धार्मिक प्रश्‍न ! – श्री. राहुल कौल

काश्मिरी नागरिक नव्हे, तर फक्त काश्मिरी हिंदू विस्थापित झाले आहेत, हे सूत्र येथे लक्षात घ्यावे लागेल आणि म्हणूनच काश्मिरी हिंदूंची ‘घरवापसी’ हे सूत्र नसून इस्लामी…

अंनिसचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प घेण्यात येऊ नये यांसाठी शाळांना पत्र पाठवू – प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांचे आश्‍वासन

सांगली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प घेण्यात येऊ नये यांसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारीयांना निवेदन देण्यात आले.

पुणे येथे अंनिसचा वैज्ञानिक जाणिवा हा अनधिकृत प्रकल्प थांबवण्याविषयी हिंदुत्वनिष्ठांचे निवेदन

मुंबई आणि बीड येथील शिक्षण विभागाकडून अंनिसचे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प राबवण्यात येऊ नयेत, असे लेखी आदेशपत्र काढण्यात आले आहेत. पुण्यातही असे प्रकल्प चालू असल्यास ते…

राजस्थानमध्ये लग्नाच्या गाडीतून गोतस्करी

 राजस्थानच्या मेवात येथे पोलिसांनी लग्नाच्या वाहनातून गोतस्करीचा प्रकार उघड केला आहे. या तस्करांनी एयूव्ही गाडीमध्ये ४ गायींना भरले होते आणि वरून तिला लग्नाच्या गाडीसारखे फुलांनी…

केवळ अर्धा लिटर पाण्याद्वारेच उज्जैनच्या श्री महाकालेश्‍वर मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करा ! – सर्वोच्च न्यायालय

हिंदूंच्या पवित्र १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्‍वर मंदिरातील शिवलिंगावर केवळ अर्धा लिटर आर्.ओ. पाण्याने (प्रक्रियेने शुद्ध केलेल्या पाण्याने) अभिषेक करावा, असा आदेश सर्वोच्च…