Menu Close

कत्तलीसाठी ट्रकमध्ये कोंबून नेत असलेल्या तीस गोवंशियांचा गुदमरून मृत्यू

हिंगोली येथील वाशिम रस्त्यावर ट्रकमध्ये कत्तलीसाठी गोवंशियांची वाहतूक करत असतांना तीस गोवंशियांचा गुदमरून आणि उपासमारीने मृत्यू झाल्याची घटना घडली. मध्यप्रदेशातून भाग्यनगर येथे हे गोवंश कत्तलीसाठी…

बकरी-ईदच्या वेळी गोवंशहत्या बंदी कायद्याची कडक कार्यवाही करून गोवंशरक्षण करावे ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

पुढील २ मास हे सणासुदीचे आहेत. या काळात मोठ्या संख्येने हिंदु भाविक रस्त्यावर सहकुटुंब उतरतात. त्यामुळे या काळात जिल्ह्यातील उघड्यावर असणारी सर्व मांसविक्रीची दुकाने बंद…

कल्याण येथे हिंदूंवरील आघातांच्या विरोधात धर्मप्रेमी संघटनांचा मूक मोर्चा !

‘कल्याण येथे १६.७.२०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारी आक्रमणे, यांच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत मूक मोर्चा काढण्यात आला.

आग्रा : गायी आणि बैलांवर अॅसिड हल्ला

बजरंग दलाने ही घटना उघडकीस आणली. जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी गायी आणि बैलांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक पाठवले.

बंगालमध्ये ममता(बानो) बॅनर्जी सरकारकडून यावर्षीही मोहरमच्या दिवशी दुर्गामूर्ती विसर्जनावर बंदी

बंगालमधील ममता(बानो) बॅनर्जी यांच्या सरकारकडून याही वर्षी मोहरममुळे दुर्गामूर्ती विसर्जनासाठी एक दिवसाची बंदी घालण्यात आली आहे.

धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे ! – विश्‍वनाथ कुलकर्णी

श्रावण मासात ७ ठिकाणी भगवान शिवाच्या मूर्ती तोडण्यात आल्या, कावडियांवर आक्रमण करण्यात आले; मात्र हिंदूंचे संघटन आणि जागृती यांच्या अभावी या घटना थांबवण्याचे प्रयत्न झाले…

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार !

कागदाच्या लगद्याच्या मूर्तींवर त्वरित बंदी आणली नाही, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करण्यात येईल, अशी चेतावणी…

देवस्थान समितीत घोटाळे करणार्‍या दोषींना पाठीशी घातले जाणार नाही – महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या घोटाळ्यांमधील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, असे प्रतिपादन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीचे अध्यक्ष श्री.…

कागदी लगद्याची मूर्ती पर्यावरणपूरक म्हणणे म्हणजे जनतेची फसवणूक असून गणेशभक्तांनी अवैज्ञानिक प्रचाराला भुलू नये !

दहा किलोच्या कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते, असे हरित लवादाने मान्य केले आहे. शासनानेही याचे पालन करावे आणि याविषयी समाजात…