Menu Close

काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे, हा वंशविच्छेदावर उपाय ! – डॉ. अजय च्रोंगू

शासनकर्त्यांकडून काश्मीर समस्या चुकीच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे, हा या वंशविच्छेदावर एक उपाय आहे. काश्मिरी हिंदू मातृभूमीत परत गेले,…

मेवात (हरियाणा) येथे धर्मांधांकडून मंदिराचे पुजारी दांपत्य आणि ग्रामस्थ यांना अमानुष मारहाण

‘केंद्रात भाजपची राजवट आली; म्हणून हिंदू शिरजोर झाले असून त्यांच्याकडून अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे’, अशी ओरड करणार्‍यांना धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले हे अत्याचार दिसत नाही…

अल्पवयीन मुलीने धर्मांतर करून मुसलमान तरुणाशी विवाह केल्याने गुन्हा होत नाही – देहलीतील न्यायालयाचा निर्णय

देहली येथील १७ वर्षाच्या हिंदु मुलीचे धर्मांतर करून एका मुसलमान तरुणाशी विवाह लावण्यात आला होता. या प्रकरणी तरुणाच्या विरोधात बलात्कार आणि अपहरण केल्याचा गुन्हा नोंद…

अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवा !

अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि त्यांचा आश्रयदाता पाक यांना धडा शिकवावा, धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणारे बंगालचे ममता सरकार बरखास्त करून…

नागपंचमी

श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’ ! प्राचीनकाळी सत्येश्‍वरी नावाच्या एका कनिष्ठ देवीला सत्येश्‍वर नावाचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात…

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून शहर दंडाधिकार्‍यांना निवेदन

सुरक्षा असतांनाही अमरनाथ यात्रेवर पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यामुळे पाकच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आणि पाकला भारताने दिलेले ‘विशेष पसंतीचा देश’ ही श्रेणी रहित करावी.

बंगालचा बांगलादेश होण्याआधी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

बंगालमध्ये होणारी धर्मांधांची प्राणघातक आक्रमणे पहाता मोदी शासनाने बंगालचा बांगलादेश होण्याची वाट न पहाता कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवणारे बंगाल सरकार विसर्जित करावे आणि राष्ट्रपती…

सरकारीकरणामुळे श्री तुळजाभवानी मंदिराची झालेली दुःस्थिती

श्री क्षेत्र तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराचे सरकारीकरण झाले आहे. सरकारीकरणामुळे मंदिराच्या झालेल्या दुःस्थितीचा काही देवीभक्तांनी घेतलेला आढावा येथे प्रसिद्ध करत आहोत.

औरंगाबाद : गोरक्षकांनी केलेल्या हत्यांमागे संघ परिवाराचा हात : ओवेसी

केवळ घोषणांत तुमची शक्ती वाया घालवू नका असे सांगत ओवेसी यांनी तुम्हारा जुलुम काफी है, हमे दिदार करने के लिये… जो लोहा जुल्म सहेता है,…

प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांवर पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून आणला जाणारा दबाव खपवून घेणार नाही ! – आमदार राजेश क्षीरसागर

गणेशोत्सवात पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून श्री गणेशमूर्ती दान करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातो. याला प्रशासनाचीही साथ असते; मात्र हिंदु धर्मानुसार गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे…