काही दिवसांपूर्वी थारपारकर जिल्ह्यात १६ वर्षांच्या राविता मेघवाड हिचे अपहरण करून तिचे धर्मांतर करून तिच्यापेक्षा दुप्पट वयाने मोठ्या असणार्या मुसलमानाशी तिचा विवाह करण्यात आला.
१० मार्च २०१७ या दिवशी सकाळी ७.३० वाजता स्वर्गीय ज्योतिंद्र घोष यांच्या अंत्यसंस्कारांसाठी सायकलरिक्शाने रवींद्र घोष आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. कृष्णादेवी घोष जात होते. त्या…
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला मातेसमान वागणूक देण्याचा आदर्श घालून दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचे आरोप सिद्ध न होता त्यांचाही अमानुष छळ करण्यात आला. आज…
कोथरूड आणि चिंचवड येथे ११ जून या दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. भर चौकात गोहत्या करणार्या केरळमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर…
श्रीपूजकांचा पूजोपचाराचा परंपरेने चालत आलेला अधिकार कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे ग्राह्य धरला आहे, अशी माहिती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव श्री. माधव मुनीश्वर यांनी…
अधर्माचरण हे सर्व समस्यांचे मूळ कारण असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. सामाजिक दृष्प्रवृतींच्या विरोधात संघर्ष करण्याची भावना जागृत करणे आवश्यक आहे.
बांगलादेशातील अत्याचारित आणि पीडित हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशात स्वतंत्र भूमी देण्यासाठी भारत शासन आणि हिंदुत्वनिष्ठांनी साहाय्य करून तेथील शासनावर दबाव आणला पाहिजे.
संघटनेकडून झालेल्या कार्याचा आढावा देतांना अलवर, राजस्थान येथील हिंदु शक्ती वाहिनीचे श्री. राजन गुप्ता म्हणाले, हिंदूंना त्यांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती आहे; मात्र अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती…
देशातील अनेक हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अनेक अपेक्षा ठेवून भाजप शासन हिंदुत्वाच्या सूत्रावर काम करेल, तसेच आतंकवादाच्या विरोधात ठोस भूमिका घेईल, असा विचार करून…
देशाला उघडपणे आव्हान देणार्या शक्ती या देशात कार्य करत आहेत. गाय उघडपणे कापणार्यांवर नव्हे, तर गायीला भाकरी देणार्यांवर कारवाई होत आहे.