Menu Close

शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर हृदयात तेवत ठेवा ! – किरण दुसे

देशभर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात संकटे आली आहेत. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन रामराज्याप्रमाणे असणार्‍या हिंदु राष्ट्राची निर्मिती करायला हवी. यासाठी शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

अरबमधील लोकांनी फारपूर्वीच गोमांस खाण्यावर बंदी घातली होती – इंद्रेश कुमार, आरएसएस प्रचारक

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या वतीने मुस्लिम कुटुंबीयांना गायीचे फायदे सांगून त्या दत्तक घेण्याचे अपील करण्यात येणार आहे.

अखंड भारतवर्षात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार ! – आमदार श्री. राजासिंह ठाकूर, भाजप

मथुरा आणि श्री काशी विश्वदनाथ मंदिर यांच्या भोवती झालेले आक्रमण हटवून ती मंदिरे मुक्त होतील. गोहत्या बंद होईल. लव्ह जिहाद, धर्मांतर, लँड जिहाद या समस्याही…

आज हिंदूंसमोर महाभयंकर संकटे असून ‘शौर्य’ हेच त्यावर उत्तर आहे ! – राहुल कदम

देव, देश आणि धर्म यांसाठी शौर्य गाजवणार्‍या भारतियांची देशात न्यूनता नाही. गांडीवधारी अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक महापुरुषांच्या परंपरांचा अभिमान…

पाकिस्तानमध्ये देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून अवशेष नाल्यात फेकले !

पाकच्या थट्टा जिल्ह्यातील घारो शहरामध्ये अज्ञात धर्मांधांनी २८ एप्रिलला मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून त्यांचे अवशेष नाल्यात फेकल्याची घटना घडली.

मध्यप्रदेशात गोहत्याबंदी कायदा असतांना त्याची कार्यवाही का होत नाही ? – हिंदु महासभा

मध्यप्रदेशात गोहत्याबंदी कायदा असूनही त्याची कार्यवाही होत नाही. त्यामुळे देशात सर्वांत अधिक गोतस्करी मध्यप्रदेशातून होत आहे. देशातील ही गोतस्करी रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करून…

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचे प्रतिपादन, ‘ब्राह्मण मुलांचे देशांतर आरक्षणामुळे !’

ब्राम्हण समाजातील मुले परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे आणि तेथेच स्थायिक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. याला कारणीभूत देशातील आरक्षणाची स्थिती आहे. या कुशाग्र बुद्धीमत्तेला मायदेशी परत…

‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी मुलामुलींना वेगळ्या वर्गात बसवा’ – मेरठ येथील शाळेचा फर्मान

‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी एका शाळेमध्ये मुले आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गांत बसवण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेरठमधील रिषभ अॅकॅडमी या शाळेमध्ये असा नियम घालण्यात…

मेकॉलेचे राष्ट्रघातकी मानसपुत्र

ज्या दिवशी भारतियांना सत्य इतिहास समजेल, त्या दिवशी ते जगाला दाखवून देतील की, ते कोण आहेत. अनेक दशकांच्या श्रमानंतर विदेशी शक्तींनी भारताचा खोटा इतिहास लिहून…

आमच्या विरोधात काँग्रेसचे षड्यंत्र ! – साध्वी प्रज्ञासिंह

आमच्याविरोधात तत्कालीन काँग्रेस सरकारकडून षड्यंत्र रचण्यात आले. भगवा आतंकवाद दाखवण्यासाठी हे षड्यंत्र रचण्यात आले. गेली ९ वर्षे आम्ही अन्याय आणि अत्याचार सहन केला आहे.