Menu Close

पंजाबच्या काँग्रेस सरकारकडून गोशाळांना देण्यात येणारी विनामूल्य वीज योजना रहित

राज्यातील गोशाळांना विनामूल्य वीजपुरवठा करण्याची तरतूद असणारी विजेची योजना पंजाबच्या काँग्रेस सरकारने रहित केली आहे. ही योजना मागील अकाली दल आणि भाजप यांच्या युती शासनाने…

हरिहर मंदिरात दर्शनासाठी जाणारे चव्हाणके यांना अटक, तर त्यांच्या शिरच्छेदाची धमकी देणारा इमाम बाबर मोकळा ?

संभल येथे ६८ तीर्थ, १९ स्तूपांसहित हिंदूंचे प्रसिद्ध श्री हरिहर मंदिर आहे; मात्र या भागात अल्पसंख्यांकांचे वर्चस्व वाढल्याने गेली ३५ वर्षे मंदिर बंद ठेवून हिंदूंना…

सांगली येथील २० वर्षे जुने श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने पाडले !

सांगली येथील बसस्थानक परिसरातील २० वर्षांहून अधिक जुने असलेले श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने १२ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता पोलीस बंदोबस्तात पाडून टाकले.

इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमातून होणारे हिंदूंच्या देवतांचे विडंबन त्वरित थांबवा ! – हिंदु जनजागृती समिती

भारतामध्ये हिंदूंच्या देवतांचे मोठ्या भक्ती-भावाने पूजन केले जाते. श्री हनुमान आणि श्री गणेश या दोन्ही देवता सप्तदेवतांपैकी असून त्यांना विशेष महत्त्व आहे.

भारतातील स्वयंसेवी संस्थांना विदेशी ख्रिस्ती संस्थांनी देणगी देण्यामागे भारतातील ख्रिस्ती पंथप्रसार हे कारण !

प्रतिवर्षी शासनाचे गृहमंत्रालय स्वयंसेवी संस्थांमधील विदेशी चलनाचा सहभाग या मथळ्याखाली एक अहवाल प्रसिद्ध करते.

मंदिरांवर कारवाई करण्यापेक्षा आधी अनधिकृत बांधकामे तोडा ! – शिवसेना

मंदिरांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा मुंबईतील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम उघडावी.

बीरभूम (बंगाल) येथे हनुमान जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार !

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सीओडी येथे ११ एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केल्याने येथे तणाव निर्माण झाला. बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ?…

मशिदी आणि दर्गे यांवरील प्रदूषण करणारे अनधिकृत भोंगे तात्काळ काढा !

पोलीस आणि प्रशासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे तात्काळ काढावेत, स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील मशिदी आणि दर्गे यांवरील भोंग्यामुळे होणारे प्रदूषण तत्परतेने थांबवावे.

शत्रूला कधी दया आणि शांती दाखवायची, हे केवळ छ. शिवाजी महाराजांना कळले ! – श्री. अरुण रामतीर्थकर

दयेची विटंबना फार पूर्वीपासून चालत आली आहे. पृथ्वीराज चौहानने अल्लाउद्दीनवर सोळा वेळा दया दाखवली. परिणाम सतराव्या वेळी काय झाला ? पृथ्वीराज संपला.

कल्याण येथे २ घंट्यांत हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त, तर दर्ग्यावरील कारवाईसाठी १० घंटे !

महापालिकेचे क प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सकाळी साधारण २ घंट्यांत मंदिर पाडण्याची कारवाई पूर्ण केली. सहजनांद चौकातील हजरत निगराणी शहाबाब दर्गा येथे शेकडो धर्मांध…