Menu Close

उत्तरप्रदेशात नवरात्री कलश यात्रेवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

उत्तरप्रदेश येथे हिंदूंच्या नवरात्री कलश यात्रेच्या वेळी धर्मांध मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केले. मशिदीजवळ जमलेल्या धर्मांधांनी कलश यात्रेवर विटा-दगडांचा मारा केला. या प्रकरणी आतापर्यंत ४ आरोपींना…

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्यात अहिंदूंना प्रवेशबंदी करा – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

नवरात्रोत्सवाला ‘लव्ह जिहादी’ स्त्रीशक्तीचा घात करण्यासाठी सरसावतात. हिंदु मुली आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी, अहिंदूंना गरब्यात प्रवेशबंदी करावी, असे आवाहन समितीने नवरात्रोत्सव मंडळे आणि गरबा आयोजक…

आनंद (गुजरात) मंदिरावर दगडफेक : शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड

गुजरात येथील उमरेठस्थित श्री सिद्धनाथ महादेव मंदिरावर दगडफेक झाली. मंदिरावरील भगवा ध्वज उतरवून नाल्यात टाकण्यात आला, तसेच मंदिरातील शिवलिंग आणि नंदीची मूर्ती यांची तोडफोड करण्यात…

मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु युवकाचे तरुणीच्या कुटुंबियांकडून बळजोरीने धर्मांतर !

उत्तरप्रदेश येथे मुसलमान तरुणीशी प्रेमसंबंध ठेवणार्‍या धर्मसिंह नावाच्या हिंदु तरुणाचे तरुणीच्या कुटुंबियांनी धर्मांतर करून त्याचे महंमद रहमान असे नामकरण केले.

भरूच (गुजरात) : धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंना नवरात्रोत्सव साजरा न करण्याची धमकी !

गुजरात येथे मुसलमानबहुल इखर गावातील स्थानिक हिंदु समाजाला तेथील मुसलमानांनी ‘नवरात्रीच्या वेळी गरब्याचे आयोजन केल्यास तोडफोड करू’, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी या हिंदूंनी…

भारताला लागून असलेल्या नेपाळच्या सीमेवरील भागांत जाणीवपूर्वक भडकावल्या जात आहेत दंगली !

नेपाळमध्ये वर्ष २०२३ आतापर्यंत गोहत्येवरून ५ दंगली घडल्या आहेत. यातून नेपाळमध्ये जाणीवपूर्वक हिंसाचार करण्याचा षड्यंत्र रचण्यात आल्याचे समोर येत आहे.

हजारीबाग (झारखंड) येथे मशिदीजवळ शौर्य जागरण यात्रेतून परतणार्‍या हिंदूंवर दगडफेक !

राजधानी रांची येथून शौर्य जागरण यात्रेवरून परतणार्‍या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर हजारीबाग येथे एका मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केल्याची घटना ८ ऑक्टोबरला घडली. या वेळी पोलीस तत्परतेने…

सनातन धर्माला डिवचले, तर राज्यात मणीपूरसारखी अवस्था होईल – पेजावर मठाचे श्री विश्‍वप्रसन्नतीर्थ स्वामीजी

सनातन धर्माला विरोध करणे योग्य नाही. एकदा अग्नी चेतला, तर शांत व्हायला वेळ लागेल. मणीपूर राज्य हे याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. सनातनला डिवचले, तर राज्यात…

हिंदु आतंकवादाच्या कथित आरोपाखाली अटक करण्यात आलेले गोरक्षक वैभव राऊत यांना जामीन संमत

हिंदु आतंकवादाच्या कथित आरोपाखाली ऑगस्ट २०१८ मध्ये महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आलेले ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’चे कार्यकर्ते श्री. वैभव राऊत यांना नुकताच मुंबई उच्च…

श्री तुळजाभवानीदेवीचे २०७ किलो सोने वितळवण्यास विधी विभागाची अनुमती !

येथील श्री तुळजाभवानीदेवीच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेले सोने वितळवण्यास विधी आणि न्याय विभागाने संमती दिली आहे. भक्तांनी वर्ष २००९ पासून २०७ किलो सोने आणि २…