Menu Close

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसाठी स्वतंत्र कायदा करणार ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील

देवस्थानांमध्ये घोटाळे होऊ नयेत, यासाठी सरकारच्या कह्यातील सर्व देवस्थाने भक्तांच्या कह्यात दिली पाहिजेत ! देवस्थानांचा कारभार भक्तांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोणीतरी सांभाळू शकतो का ?

प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई होत नाही ! – भारुड आणि प्रबोधनकार सौ. गार्गी काळे

देवाला काय अर्पण करायचे, हे ठरवण्याचा अधिकार शासनाला नाही. मंदिरात नारळ बंदी केली जाणे म्हणजे शासनाचा सुरक्षा यंत्रांवर विश्‍वास नसल्याचे सिद्ध होते. मौलाना देहलवी यांनी…

. . . तर मी स्वत: सिद्धीविनायक मंदिरात जाऊन नारळ फोडेन ! – पू. माधवदास महाराज

बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदूंच्या प्रश्‍नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. प्रभु श्रीराम आदर्श राजा, आदर्श पती, तसेच सर्वच गोष्टींत आदर्श होते. त्यामुळे…

सरसंघचालकांची आतंकवाद्यांशी तुलना केल्यामुळे एबीवीपी कडून तोडफोड !

बरेली महाविद्यालयात हिंदी भाषेच्या संदर्भात चालू असलेल्या एका संमेलनात चौथीराम यादव या निवृत्त प्राध्यापकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची तुलना आतंकवाद्यांशी केल्याने अखिल…

भिवंडीत (जिल्हा ठाणे) क्षुल्लक कारणावरून शेकडो धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात हिंदू घायाळ !

भारतात सर्वत्र ‘छोटे पाकिस्तान’ निर्माण होऊ दिल्याचा हा परिणाम आहे. धर्मांधांची हिंदूंवर होणारी वाढती आक्रमणे वेळीच न रोखल्यास एक दिवस महाराष्ट्रातील शहारांची काश्मीरसारखी स्थिती होण्याचा…

हिंदु देवता आणि पंतप्रधान यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या एका चर्चासत्रात तलाकविषयी बोलतांना मौलाना देहलवी यांनी ‘ज्या तुमच्या रामाने सीतेला सोडून दिले, ते तलाकविषयी बोलत आहेत’, असे संतापजनक वक्तव्य…

पंढरपूर देवस्थानातील घोटाळ्याची गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या वतीने चौकशी करा !

सर्व तीर्थक्षेत्रे केवळ उत्सव आणि वारी यांच्यावेळी नाही, तर कायमस्वरूपी मद्य-मांस मुक्त करावीत, गोवंश हत्याबंदी कायदा संपूर्ण देशभरात लागू करावा, कसायांवर कठोर कारवाई करावी आणि…

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – श्री. संतोष पाताडे, श्री स्वामी समर्थ सेवा परिवार

हिंदूंना पैसे आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते. यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे न थांबल्यास हिंदू नामशेष होतील. आज धर्मांतरामुळेच…

ख्रिस्ती मिशनऱ्यांचा पोकळ मानवतावाद !

मानवतावादाचा आव आणून गोरगरीब हिंदूंवर विनामूल्य औषधोपचार करणे, हिंदु मुलांसाठी अनाथालये काढणे आणि नंतर त्या हिंदूंचे धर्मांतर घडवून आणणे, हे बहुतांशी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्याचे खरे…

‘धर्मांतरबंदी कायदा’ आणा आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करा !

आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्रशासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा; हिंदु देवता, तसेच देशाचे पंतप्रधान यांचा हेतूतः अवमान करणारी वक्तव्ये…