Menu Close

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाला निवेदन

भारतीय युवकांकडून १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची चुकीची परंपरा चालू आहे. यानिमित्ताने एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडणार्‍या अयोग्य प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथक…

ईश्‍वराने अवतार घेण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक ! – श्री. रामकृष्ण वेदांतम्

धर्मसंस्थापनेसाठी ईश्‍वर स्वत: अवतार घेणार आहे. ‘आमचा धर्म कोणी नष्ट करू शकत नाही, असे हिंदूंना वाटते. हे खरे की, कृष्ण येईल; पण त्यासाठी अर्जुनाची आवश्यकता…

पंढरपूर येथील मंदिर समितीच्या गैरकारभाराविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्धार !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! गैरकारभाराच्या विरोधात सरकार स्वतःहून कृती का करत नाही ? असे गैरकारभार थांबण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

हिंदु जनजागृती समितीकडून पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदारांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अयोग्य वर्तन थांबवावे, असे निवेदन पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदार गार्गी जैन यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

वसई : भूल देऊन केली जात आहे गायींची चोरी

आता तस्करांनी एअर गनने डागता येणारे इंजेक्शन मारून गायी चोरण्याचे तंत्र अवलंबले आहे. हे तंत्र बिबळ्यासारख्या हिंस्त्र श्वापदांना पकडण्यासाठी वापरले जाते. त्याचाच वापर हे चोरटे…

ऐतिहासिक शनिवारवाड्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !

ज्या ठिकाणाहून मोगलांना धूळ चारण्याचे मनसुबे रचले गेले, हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांवर उदार होऊन लढणारे लढवय्ये, बुद्धीमान वीर निर्माण झाले, त्या ऐतिहासिक स्थानाच्या ठिकाणी तरुणांचे ‘अशा’…

लातूर येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणार्‍या युवकांना कह्यात घ्यावे, तेथे गस्त वाढवावी, वेगाने आणि मद्यपान…

ठाणे येथे माघी जयंतीनिमित्त रणरागिणीच्या वतीने मार्गदर्शन

ठाणे येथे माघी जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायक मंडळात रणरागिणीच्या वतीने सौ. सुनीता पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

श्री महालक्ष्मी मंदिरातील काशी आणि मनकर्णिका कुंड यांची स्वच्छता करून ती भाविकांसाठी खुली न केल्यास उग्र आंदोलन !

काशी कुंडातील पाणी गंगेइतकेच पवित्र आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रथम काशीविश्‍वेश्‍वराचे दर्शन, त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन अशी परंपरा आहे.

विश्‍वासघात !

वर्ष २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर सत्तेवर येणारे सरकार काश्मिरी हिंदूंचे दुःख दूर करून त्यांना ‘चांगले दिवस’ दाखविल, अशी आशा धर्माभिमानी आणि…