Menu Close

पंढरपूर नगरपरिषदेतील प्रशासकीय अधिका-यांना चंद्रभागेतील घाण भेट

चंद्रभागा नदीच्या पात्रातील गोळा केलेली घाण आकर्षक खोक्यामध्ये बंद करून येथील नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकार्यांना महर्षि वाल्मिकी संघाच्या पदाधिका-यांनी भेट दिली.

पोलिसांनी शिवचरित्राचे कार्यक्रम बंद पाडण्यापेक्षा अवैध हातभट्ट्या बंद कराव्यात ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

जीवनात कसे जगायचे आणि वागायचे, याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष होते. त्यांचे चरित्र सांगणारा कार्यक्रम पोलीस कसा काय बंद…

कायदेशीर मार्गाने राममंदिर उभारू ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

अयोध्येत कायदेशीर मार्गानेच राममंदिर उभारले जाईल, असे प्रतिपादन भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

हिंदु जनजागृती समितीची ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखा चळवळ

गेल्या काही वर्षांत १४ फेबु्रवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा भारतात साजरी केली जाते. पाश्‍चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या…

भिवंडी येथे बँक ऑफ इंडियाच्या हिंदु शाखा व्यवस्थापकांना धर्मांधांकडून मारहाण

कासारआळी येथील बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक श्री. नीळकंठ उमरेडकर हे ग्राहकांचे अर्ज भरून घेत असतांना अफीक अकील पंजाबी आणि अकील हमीद पंजाबी या धर्मांधांनी…

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणार्‍या अपप्रकारांमध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे !

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चालू असलेला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, भाविकांच्या भावना दुखावणारे निर्णय आणि शासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष याविषयी माहिती देऊन ‘यामध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे’,…

संविधानामध्ये पालट करून भारताला हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

भारतात सहस्रो देवळे वर्षानुवर्षे सुरक्षित होती; पण मुसलमान आक्रमकांच्या आक्रमणानंतर सर्व उद्ध्वस्त झाले. काशी विश्‍वेश्‍वर, सोमनाथ मंदिर अशी अनेक देवळे पाडण्यात आली. ५० कोटी हिंदूंची…

भारताला गतवैभव प्राप्त करून देणे, हे हिंदु जनजागृती समितीचे कार्य ! – श्रीश्रीश्री मुक्तानंद स्वामीजी, कर्नाटक

पुढील २-३ वर्षांत आपल्याला भाषा, जाती, संप्रदाय, संघटना, पक्ष आदींमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदु समाजाचे महासंघटन करायचे आहे. त्यातूनच प्रभावशाली संघशक्तीचा उदय होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

बांगलादेश येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना धर्मांध खासदाराकडून मारहाण

बांगलादेशमधील पीडित हिंदूंसाठी लढणार्‍या ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ या संघटनेचे अध्यक्ष तथा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष (वय ६३ वर्षे) यांना धर्मांध खासदाराने शिवीगाळ आणि मारहाण केली.

हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक ! – साध्वी डॉ. प्राचीदेवी

रामजन्मभूमी सूत्राचा निवडणुकीतील लाभासाठी वापर करून घेऊ नका, तर राममंदिर प्रत्यक्ष उभारणीसाठी ध्येय धोरणे ठरवून बांधावे, असे उद्गार हरिद्वार येथील डॉ. प्राचीदेवी यांनी यावल तालुक्यातील…