Menu Close

आता याचना करायची नाही, तर युद्धच होईल ! – रा. स्व. संघाचे दत्तात्रेय होसाबळे

केरळमध्ये कम्युनिस्टांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या मोठ्या प्रमाणात हत्या होत आहेत. या विरोधात २४ जानेवारीला संघाच्या जनाधिकार समितीच्या वतीने देहलीतील जंतरमंतर येथील केरला हाऊस येथे…

सिलचर येथील धर्मांध : वाढती डोकेदुखी !

सिलचरमध्ये मुसलमान बहुसंख्य होण्याच्या दिशेने प्रवास करत असून सिलचर शहर वगळता कछार जिल्ह्यात सर्वत्र मुसलमानांची लोकसंख्या ६० ते ८० टक्के एवढी झाली आहे. त्यामुळे नियमितपणे…

पालघर जिल्ह्यात व्याख्याने आणि फ्लेक्स प्रदर्शन या माध्यमांतून २ सहस्र ६०० विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रजागृती !

पालघर जिल्ह्यातील एम्.एन्. दांडेकर विद्यालय आणि आणि जिल्हा परिषद शाळा क्र. १ या शाळांमध्ये क्रांतिकारकांच्या राष्ट्रकार्याची माहिती करून देणारे सचित्र फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.…

जल्लीकट्टूचा उद्घोष !

मकरसंक्रांतीच्या कालावधीत तमिळनाडू राज्यात खेळल्या जाणार्‍या वळूंच्या (देशी बैल) खेळाला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने सध्या तमिळनाडू पेटले आहे. त्यामुळे तमिळनाडू शासनाला या संदर्भात तात्पुरती अनुमती…

(म्हणे) शासकीय कार्यालयात सत्यनारायण पूजेवर बंदी घाला !

अनेक शासकीय कार्यालयांमध्ये वार्षिक श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात येते. याला यापुढे राज्यशासनाने बंदी घालावी, या मागणीचे पत्र ३० नोव्हेंबर २०१६ या दिवशी राज्याच्या पर्यटन…

जल्लीकट्टू : हिंदूंचे शौर्य जागृत करणारा साहसी खेळ !

सध्याच्या काळात या खेळामध्ये काही विकृती (उदा. बैलांना पळवण्यासाठी मद्य पाजणे, त्यांच्या डोळ्यांत मिर्चीची पूड घालणे, या खेळावर बेटींग (पैज) लावणे आदी) निर्माण झाल्या आहेत.…

गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी धर्मांधांच्या कारमधून नेण्यात येणारे ९०० किलो गोमांस पकडले !

गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनंतर धर्मांधांच्या चारचाकी वहानातून नेण्यात येणारे ९०० किलो गोमांस पोलिसांनी पकडले. याप्रकरणी मेवात येथील रहिवासी हसन महंमद यास अटक करण्यात आली, तर अन्य…

पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍यांनी चालते व्हावे ! – नरेंद्र तांबोळी, शिवप्रतिष्ठान

पोलिसांनी हटकल्यावर धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण करत दंगल घडवली. या संपूर्ण प्रकारात हिंदूंनी जीव धोक्यात घालून पोलिसांचा जीव वाचवला, अन्यथा यात पोलिसांचे बळीही गेले असते. दंगल…

स्वा. सावरकरांचे विचार कृतीत आणले असते, तर हिंदुत्वाकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धैर्य झाले नसते ! – शरद पोंक्षे

स्वा. सावरकरांचे विचार कृतीत आणले असते, तर हिंदुत्वाकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धैर्य झाले नसते. जाती-पातींमध्ये विभागलेला समाज हे देशासमोरचे मोठे आव्हान आहे.

संभाजीनगर येथे हे राम नथुराम नाटक उधळण्याचा संभाजी ब्रिगेडचा प्रयत्न शिवसैनिकांमुळे फसला !

संभाजीनगर येथील संत तुकाराम नाट्यगृहामध्ये २१ जानेवारी या दिवशी आयोजित केलेला हे राम नथुराम या नाटकाचा चालू प्रयोग उधळण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या ८ कार्यकर्त्यांनी केला;…