Menu Close

संतश्री आसाराम बापू यांची अपकीर्ती करणार्‍या दैनिकाला एम्स् रुग्णालयाची चपराक !

अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंची लैंगिक शोषणाच्या संदर्भातील वृत्त दडपणारी भारतातील प्रसारमाध्यमे हिंदूंच्या संतांविषयी खोटी वृत्ते प्रसारित करून त्यांची अपकीर्ती करतात !

राज्याच्या ग्रामीण भागातून देवतांच्या प्राचीन मूर्ती आणि विरगळ यांची तस्करी !

आतापर्यंत कोणत्याही पहार्‍याविना माळरानावर सुरक्षित असलेल्या शेकडो रेखीव आणि सुबक मूर्ती आता अचानक नाहीशी होत आहेत. अनेक किल्ले आणि मंदिरे यांच्या जवळच्या परिसरात असलेल्या मूर्ती…

टिपू सुलतान जयंतीला विरोध करणार्‍या ३१ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना १० लक्ष रुपयांचा बाँड भरण्याचा आदेश !

टिपू जयंतीला विरोध करणार्‍या नेत्यांची नावे तहसीलदारांनी मागवून घेतली आहेत. बाँड भरण्यास नकार देणार्‍या हिंदु नेत्यांना टिपू सुलतान जयंती साजरी होईपर्यंत कारागृहात पाठवले जाईल, असे…

फलटणमध्ये अन्य धर्मियांकडून हिंदूंची होणारी छळणूक !

ग्रामीण भागातील नागरिक आठवड्याच्या बाजारासाठी आणि शेतकरी शेतीमाल विकण्यासाठी फलटणमध्ये येत असतात. तेव्हा अन्य धर्मीय शेतकर्‍यांकडून आणि इतरांकडून तो शेतीमाल धमकावून काढून घेतात आणि स्वतः…

(म्हणे) बंगालमध्ये धार्मिक हिंसाचाराला थारा नाही ! – ममता बॅनर्जी

बंगालमध्ये आम्ही लोकांबरोबर भेदभाव केला नाही. बंगालमध्ये धार्मिक हिंसाचाराला थारा नाही. ते सहनही केले जाणार नाहीत. केवळ बंगालमध्येच दुर्गापूजा आणि मोहरम एकत्र साजरे केले जाऊ…

पोंबुर्फा, वन-म्हावळींगे आणि पिळगाव या तीन पंचायतींचा विस्थापित काश्मिरी हिंदूंना पाठिंबा दर्शवणारा ठराव !

काश्मिरी हिंदूंचा त्यांच्याच भूमीत छळ केला जातो. ते सर्व भारतीय आहेत आणि त्यांच्या मागे सर्वांनी खंबीरपणे उभे रहायला हवे. पोंबुर्फा पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा…

हिंदूंच्या धार्मिक स्थळाला सहलीचे ठिकाण बनवू नका ! – श्री. मुरलीधरन्, भाजप

श्री. मुरलीधरन् म्हणाले, हिंदूंच्या धार्मिक स्थळाचा वापर राजकारणासाठी केला जाऊ नये. जलील हे पूर्वी सिमी या आतंकवादी संघटनेचे सदस्य होते. ते एकदम निधर्मी बनले असतील…

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणानंतर ६ हिंदु परिवारांचे देशातून पलायन !

येथून १०० कि.मी. अंतरावर असणार्‍या ब्राह्मणबाडिया जिल्ह्यातील नासिरनगर येथे ३१ ऑक्टोबरला ३ सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून १५ मंदिरांची तोडफोड केली होती, तर २०० घरांना…

टिपूची जयंती म्हणजे आैरंगजेबाच्या उदात्तीकरणासारखे : मोहनदास पै

तंत्रज्ञान गुंतवणूकदार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते टी. व्ही. मोहनदास पै यांनी कर्नाटक सरकारच्या ‘टिपू सुलतान’ जयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे गोवर्धन पूजेसाठी जाणार्‍या महिलांची धर्मांधांनी छेड काढल्यावर हिंसाचार !

अलीगड येथील बाबरी मंडी भागात दाऊजी मंदिरात गोवर्धन पूजेसाठी जात असलेल्या महिलांवर अश्‍लील शेरेबाजी केल्यानंतर त्याला करण्यात आलेल्या विरोधामुळे झालेल्या हिंसाचारात ३ महिलांसह एकूण ६…