Menu Close

अासनगाव : नॉलेज सिटी महाविद्यालयात (शिवाजीराव जोंधळे महाविद्यालय) ’दहशतवादाचे भिषण सत्य‘ प्रदर्शन!

जगातील जिहादी आतंकवादाचे पहिले बळी काश्मिरी पंडित ठरले. १९९० साली त्यांच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांमुळे त्यांना आपल्या मायभूमीतच विस्थापित व्हावे लागले. गेली २६ वर्षे विविध सरकारे…

केरळमध्ये कम्युनिस्टांकडून सुडापोटी हत्यासत्र ! – रा.स्व. संघ

केरळमध्ये कम्युनिस्टांकडून राजकीय सुडापोटी हत्यासत्र चालू आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस भागय्या यांनी केला. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची ३ दिवसांची वार्षिक…

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधामुळे फटाक्यांच्या वेष्टनांवरील हिंदूंच्या देवतांची चित्रे छापणे बंद झाले !

दिवाळीच्या दिवसांत फोडण्यात येणार्‍या फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे (उदा. लक्ष्मीदेवी) छापण्याची १०० वर्षे जुनी असलेली अयोग्य प्रथा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या जनजागृतीमुळे संपुष्टात आली आहे.

शिवसेना गोव्यात धर्मांतराला विरोध करणार ! – उद्धव ठाकरे

गोव्यात बळजोरीने आणि आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रकार चालू आहेत. याविषयी आम्हाला माहिती आहे. बळजोरीने होणार्‍या धर्मांतराला शिवसेना विरोध केल्याशिवाय रहाणार नाही, असे शिवसेना…

(म्हणे) न्यासामधील गोष्टींपेक्षा सनातनच्या पसार झालेल्या आरोपींवरील कारवाईविषयी बोला ! : मुक्ता दाभोलकर यांचा कांगावा

आर्थिक घोटाळे समोर येत असूनही त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता विवेकवादी मुक्ता दाभोलकरांना वाटत नसली, तरी ज्या समाजाची त्यांनी दिशाभूल आणि फसवणूक केली आहे, त्या समाजाला…

चिनी फटाके, तसेच हिंदु देवता अन् राष्ट्रपुरुष यांची चित्रे असणारे फटाके विकण्यास मज्जाव करणार ! – जीवन सोनवणे, जळगाव महापालिका आयुक्त

यंदा फटाकेविक्रेत्यांना देण्यात येणार्‍या नियमावलीतच चिनी फटाके, तसेच हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असणारे फटाके विकण्यास मज्जाव करण्याचे सूत्रे आम्ही घालू. या गोष्टी निश्‍चितपणे…

विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सरकारने त्वरित निर्णय घ्यावा !

ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही काश्मिरी हिंदूंच्या सोबत आहोत, हे दाखवून देण्याची आणि भारतमातेच्या चरणी देशसेवेचे पुष्प अर्पण करण्याची मोठी संधी आम्हाला मिळाली आहे, अशी भावना व्यक्त…

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या चळवळीला पुणे बार असोसिएशनचा पाठिंबा

काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. तेथील देशभक्त नागरिकांना हुसकावून लावण्याचे कारस्थान शत्रूराष्ट्र करत आहे. याविषयी आणि देशभरात वाढत असलेल्या आतंकवादाच्या विरोधात करण्यात येत असलेले…

निखिल वागळे यांच्यासारखे पत्रकार पुरोगामीपणाच्या आड लबाड्या करून जनतेपासून सत्य लपवून ठेवतात !

निखिल वागळे यांच्या महाराष्ट्र १ या वाहिनीवरील चर्चासत्र आणि त्यात मांडलेल्या सूत्रांविषयी सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा खुलासा !

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे राष्ट्रीयत्वाला स्थान ! – राहुल कौल, अध्यक्ष, युथ फॉर पनून कश्मीर

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे काश्मीरमध्ये पुन्हा राष्ट्रीयत्वाला स्थान देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन युथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी केले. पुणे येथे २३…