Menu Close

बांगलादेशमध्ये इसिसच्या आतंकवाद्यांच्या आक्रमणात हिंदु प्राध्यापक गंभीर घायाळ !

सहस्रो जिहाद्यांना अटक केल्यानंतरही बांगलादेशात इसिस समर्थक आतंकवाद्यांकडून हिंदूंवर होणारी आक्रमणे थांबलेली नाहीत. येथील ५० वर्षीय प्राध्यापक रिपन चक्रवर्ती यांच्या घरात घुसून ३ आतंकवाद्यांनी त्यांच्यावर…

बंगालमध्ये ६०० वर्षे प्राचीन केशवेश्‍वर मंदिरातील आरतीच्या भोंग्यावरून धर्मांधांनी हिंदूंची दुकाने जाळली !

रमझान महिन्याच्या ७ जून या पहिल्या दिवशी केशवेश्‍वर मंदिरात सायंकाळची आरती चालू असतांना धर्मांधांचा एक जमाव मंदिरासमोर जमला आणि त्यांनी आरती म्हणण्यास प्रतिबंध केला.

बांगलादेशमधील ४ कोटी ९० लाख हिंदू बेपत्ता !

व्हॉईस ऑफ जस्टीस या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बांगलादेशमधील ४ कोटी ९० लाख हिंदू बेपत्ता आहेत. जागतिक प्रसारमाध्यमांकडे त्याविषयी कुठलाही अहवाल उपलब्ध नाही.

हिंदूसंघटनाची आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतूनच मानवीकल्याण साध्य होणार आहे. या लेखाच्या माध्यमातून भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची का आवश्यकता आहे, याची कारणमीमांसा करण्यात आली आहे.

धर्माभिमान्यांना धक्काबुक्की करणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार !

१० जूनला सायंकाळी वाशी रेल्वेस्थानकाबाहेर १० ते १५ ख्रिस्ती धर्मप्रचारक येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांना गटागटाने वेगवेगळ्या वेष्टनाची ख्रिस्ती धर्माची अनेक पुस्तके वाटत होते. यामध्ये सिडकोचे अधिकारी…

धारवाड (कर्नाटक) येथे भाजपच्या नेत्याची गळा चिरून हत्या !

कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्हा पंचायत सदस्य आणि भाजपचे नेते योगेश गौडा यांची अज्ञातांनी १५ जूनला सकाळी गळा चिरून हत्या केली.

साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघे यांचा खोटे आरोप लादून आठ वर्षे सतत अमानुष छळ करणारे तत्कालीन अधिकारी आणि…

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या चर्चना कर्नाटकातील काँग्रेस सरकारने वाटले कोट्यवधी रुपये !

माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळवलेल्या माहितीमध्ये कर्नाटकातील काँग्रेस सरकारने चर्चना कोट्यवधी रुपयांचे वाटप केल्याचे उघड झाले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती, नूतनीकरण आणि ख्रिस्ती…

उत्तरप्रदेशातील ३ संतांनी पंतप्रधान, सरसंघचालक आणि प्रवीण तोगाडिया यांना रक्ताने पत्र लिहिले !

धर्माचे रक्षण संत करणार नाहीत, तर कोण करणार ? आज देशात अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करण्यात येत असल्यानेच देशाचा विनाश होत आहे आणि त्याला संतांची उदासीनताही उत्तरदायी…

महिलांच्या प्रवेशाचा आदेश मागे घेण्यासाठीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंबंधी दिलेला आदेश मागे घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका ठाणे येथील समाजसेविका सुनीता पाटील यांनी उच्च न्यायालयात…