Menu Close

शिर्डी, पंढरपूर आणि कोल्हापूर येथील मंदिरांच्या न्यासाचे अध्यक्षपद भाजपकडे, तर श्री सिद्धीविनायक मंदिराचे शिवसेनेकडे !

राज्यातील देवस्थानांच्या विश्वस्तपदी नेमणुकीसंदर्भात शासनाने निकष ठरवावेत आणि अराजकीय मंडळींची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने व्यक्त केलेली असतांनाही राज्यशासनानेे देवस्थानचे राजकीय वाटप…

अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची चेतावणी : ‘राममंदिर नाही, तर भाजपला मतदान नाही !’

सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला…

अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादाचे सावट

यंदा अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादाचे सावट आहे. यात्रेकरूंना आतंकवादी कृत्यांचा त्रास होऊ नये; म्हणून सुरक्षायंत्रणांनीही जोरदार सिद्धता चालू केली असून आतापासूनच सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यास, तसेच…

साधन-सुविधेचा अभाव आणि उष्णता यांमुळे सिंहस्थपर्वात लोकांची उपस्थिती अल्प !

सिंहस्थपर्वासाठी मध्यप्रदेश शासानाने उज्जैन शहरापासून १९ किमीपर्यंत परिसरात विविध आखाडे, खालसे, संप्रदाय आदींना जागा उपलब्ध करून दिली आहे. यात सुमारे ५ सहस्रांहून अधिक मोठे मंडप…

झारखंडमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवर धर्मांधांचे आक्रमण, तिघांची हत्या !

श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी आक्रमण करत दगडफेक केली. या आक्रमणात एका हिंदूची हत्या करण्यात आली. काही घरे, वाहने आणि दुकानांमध्ये जाळपोळ…

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यासह ८ जण दोषमुक्त

सप्टेंबर २००२ मध्ये लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि अन्य ८ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले.

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय त्वरित हटवण्याविषयी कार्यवाही करावी !

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय बंद करून ते कुंड भाविकांसाठी खुले करावे, या मागणीची तक्रार हिंदुत्ववाद्यांच्या वतीने कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात…

बांगलादेशमध्ये जिहाद्यांकडून हिंदु साधूची चाकूने भोसकून हत्या

साधू परमानंद यांच्या हिंदु धर्मप्रचाराला शरिफुल याचा पूर्वीपासून विरोध होता. शरिफुल याने त्यांच्या धर्म प्रचारकार्याला बर्‍याच वेळा आक्षेपही घेतला होता.

प.पू. आसारामबापू यांच्या मुक्ततेसाठी भक्त व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची फेरीद्वारे उज्जैन सिंहस्थामध्ये मागणी !

संतांवर अन्याय करणे सोडून द्या अन्यथा ज्याप्रमाणे रावण, कंस आणि कौरव यांचा नाश झाला, तसा तुमचाही नाश होईल.

आगीच्या घटना रोखण्यासाठी बिहार सरकारची यज्ञ-पूजेवर बंधने

राज्याचे मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना मुख्यमंत्र्यांकडून सूचना देण्यात आल्या असून पाटणा, नालंदा, भोजपूर, रोहतास, बक्सर, भबुआ या सहा जिल्ह्यांचा उल्लेख या पत्रकात करण्यात…