Menu Close

न्यायालयाची स्थगिती असतांनाही प्रशासनाने चंदीगडमधील आश्रम आणि मंदिर पाडले !

४ एप्रिल या दिवशी देण्यात आलेल्या स्थगितीच्या आदेशात न्यायालयाने म्हटले होते की, महानगरपालिकेने सदर आश्रम पाडण्याआधी त्याची वस्तूनिष्ठ कारणे द्यावीत. तोपर्यंत आश्रम पाडण्यात येऊ नये.

सतर्क गोरक्षकांची कारवाई ; कात्रज चौकात १ सहस्र ८०० किलो गोमांस कह्यात !

गोमांस तस्करी करणार्‍या ट्रकमध्ये मांसाचे रक्त आणि पाणी बाहेर पडू नये, यासाठी विशेष यंत्रणा राबवून रक्त साठण्यासाठी गाडीच्या खाली एक टाकी बसवण्यात आली असल्याचे आढळून…

श्री अंबाबाई मंदिरात पोलिसांची भाविक महिलांवर मोगलाई !

१३ एप्रिलला कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना दर्शन मिळावे, यासाठी पोलीस प्रशासनाने दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिलांचे केस ओढून त्यांना…

अयोध्येत राममंदिरच व्हावे : मुस्लिम राष्ट्रीय मंच

मंचचे नेते महंमद अफझल म्हणाले की, आम्हाला वाद नको आहे. अयोध्येत अनेक मशिदी आणि दर्गे आहेत; मात्र हिंदूंनी कधीही त्यावर अधिकार सांगितलेला नाही. केवळ रामजन्मभूमीवर…

हिंदु आरोपीसमवेत झालेल्या भेदभावाच्या विरोधात लढणार्‍या हिंदु अधिवक्त्यावर कारवाई करण्याची न्यायाधिशाची चेतावणी

बांगलादेश उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपिठाचे न्यायमूर्ती महंमद रुहुल कुद्दस यांनी हिंदूंच्या न्यायहक्कांसाठी लढणार्‍या बांगलादेशी मायनॉरेटी वॉचचे अधिवक्ता रवींद्र घोष यांना न्यायालयात चेतावणी देण्याचा प्रकार ११…

(म्हणे) सनातन संस्थेने मला ठार मारण्याची धमकी दिली : तृप्ती देसाई

गुजरातमध्ये हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा खटला घातला. भाग्यनगर येथील विश्‍वविद्यालयात ४ विद्यार्थ्यांना लक्ष्य केले गेले, जेएन्यूमध्ये कन्हैय्या कुमारला अटक केली. ही सर्व आणीबाणीचीच लक्षणे आहेत. हे…

जळगाव येथे वनकर्मचार्‍यांनी अनुमतीविना हनुमान मंदिर पाडले !

२२ एप्रिलला असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी तेथे भंडाराही ठेवला होता; मात्र मंदिरच पाडले गेल्याने भंडार्‍याचे काय होणार, असा प्रश्‍न भाविकांसमोर आहे.

न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करत चंद्रभागा नदीपात्रात वाहनांची स्वच्छता

नदीपात्राच्या कडेला पाणी प्रदूषित न होण्यासाठी न्यायालयाचा आदेश असल्याचा फलक लावण्यात आलेला आहे. तरीही तेथे प्रतिदिन शेकडो पशूंना धुण्यासाठी नदीपात्रात आणले जाते.

अक्कलकोटच्या (जिल्हा सोलापूर) अन्नछत्रात दुष्काळामुळे पत्रावळ्यांचा वापर !

भीषण पाणीटंचाईचे भान आम्हाला आहे; पण शासनाने प्रतिदिन किमान दीड लक्ष लिटर्स पाणी अन्नछत्राला द्यावे, अशी मंडळाची मागणी आहे.

भूमाता ब्रिगेडकडून मंदिर प्रवेशाचे राजकारण : ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर

‘लव्ह जिहाद’, गोहत्या यांसारख्या भयानक विषयांवर भूमाता ब्रिगेड मौन बाळगते. स्वत:ला पुरोगामी समजणार्या भूमाता ब्रिगेडच्या मूठभर महिला हिंदूंच्या मंदिर प्रवेशाचे राजकारण करत आहेत, अशी टीका…