Menu Close

(म्हणे) कोल्लम मंदिरातील अपघातग्रस्तांना साहाय्य करणार : चर्च मुख्यालय, देहली

केरळ राज्यातील कोल्लम येथील परवूर मंदिरात १० एप्रिल या दिवशी झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात घायाळ झालेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्यासाठी बिलिव्हर्स चर्चच्या वतीने संपूर्ण…

कर्नाटक पोलिसांकडून प्रमोद मुतालिक यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला !

श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांना अलापे येथे १६ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या वार्षिक सामूहिक शनैश्‍वर पूजेच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यास पोलीस आयुक्त…

हजारीबाग (झारखंड) येथे श्रीरामनवमीच्या शोभायात्रेतील एका गाण्यामुळे धर्मांधांकडून हिंसाचार !

हजारीबाग येथे श्रीरामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रांवर धर्मांधांनी आक्रमण केल्याने उसळलेल्या हिंसाचारात ३ हिंदूंचा, तर १ मुसलमानाचा बळी गेला होता, तसेच अनेक दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ…

भित्तीचित्रातून होणारा श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयीचा चुकीचा प्रसार थांबवला !

काही दिवसांपूर्वी येथील अरेना अ‍ॅनिमेशन इन्स्टिट्यूटच्या बाहेरील भिंतीवर क्राईम पॉल्युशन ही संकल्पना घेऊन भित्तीचित्र काढले होते.

गोप्रेमींच्या सतर्कतेमुळे अवैध गोमांस वाहून नेणारे वाहन शासनाधीन

नुकतेच देवनार गाव येथे हिंदुत्ववादी आणि गोप्रेमी श्री. मनोज वाल्मिकी यांच्या सतर्कतेमुळे अवैध गोमांस वाहून नेणारे वाहन शासनाधीन करण्यात आले आणि धर्मांध वाहनचालकाच्या विरोधात तक्रारही…

हृदयात देव नसणार्यांना चौथऱ्यावर देव कसा भेटणार ? – पं. अतुलशास्त्री भगरेगुरुजी

स्त्री ही शक्तीस्वरूप आहे. स्त्रियांनी शक्तीप्रमाणे राहिले पाहिजे. आज शनिदेवाच्या चौथर्यारवर चढण्यासाठी, तसेच मंदिराच्या गाभार्यात जाण्यासाठी महिलांकडून आंदोलने केली जात आहेत. परंपरांना कात्री लावण्याचा हा…

अमरावती येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात गोवंश हत्याबंदी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी

महाराष्ट्र शासनाने सत्तेवर आल्यानंतर गोवंश हत्याबंदी कायदा केला; परंतु त्याची कठोरतेने अंमलबजावणी होतांना दिसत नाही. मुंबई, नाशिक, मालेगाव, नांदेड या मोठमोठ्या शहरांसमवेत अमरावती जिल्ह्यामध्येसुद्धा गोमांस…

झारखंडमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवर धर्मांधांचे आक्रमण, तिघांची हत्या !

येथे विविध ठिकाणी श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात २ हिंदूंसह तिघांची हत्या करण्यात आली, तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे धर्मांधांनी सुरुंग लावून मंदिर पाडले !

जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथे १६ एप्रिलच्या रात्री धर्मांधांनी प्राचीन बेंबळेश्‍वराचे मंदिर सुरूंग लावून पाडले आणि श्रीरामनवमीचा भंडारा उधळला. गावातील अनेक मंदिरांतील मूर्तींची विटंबना केली. हिंदूंची घरे…

भारतीय स्त्रीचे घरातील अस्तित्वच महत्त्वाचे : अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदु मुली गायब होत असतांना आम्हाला मात्र दूरचित्रवाहिनीवरील ‘देवयानी’चे काय होणार ? हे महत्त्वाचे वाटते.