Menu Close

आता लीना मणीमेकलाई यांच्याकडून भगवान शिव आणि पार्वती यांच्या वेशभूषेतील पुरुष सिगरेट ओढतानाचे चित्र प्रसारित

 ‘काली’ माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणीमेकलई यांनी त्यांच्या आक्षेपार्ह भित्तीपत्रकावरून क्षमा मागण्यास नकार दिला असतांनाच आता त्यांनी एक नवीन छायाचित्र प्रसारित केले आहे.

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी !

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विहिंपचे ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन !

मुंब्रा येथील बजरंग दल ठाणे विभाग संयोजक श्री. सूरज तिवारी यांच्यावर १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता कौसा भागात २ जणांनी सशस्त्र आक्रमण केले.…

उदयपूर (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु व्यक्तीचा शिरच्छेद

येथे १० दिवसांपूर्वी नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यामुळे कन्हैयालाल तेली या ४० वर्षीय व्यक्तीची कट्टरतावादी मुसलमानांकडून हत्या करण्यात आली.

मंगळुरू (कर्नाटक) येथील मंदिराला केळी पुरवण्याचे कंत्राट मुसलमान व्यापार्‍याला दिल्याने वाद !

मंगळुरू येथील कुडुपीमधील श्री अनंतपद्मनाभ मंदिरात केळी पुरवण्याचे कंत्राट एका मुसलमान व्यापार्‍याला दिल्याचे उघड झाल्याने वाद निर्माण झाला.

हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीची फसवणूक करून तिच्याशी विवाह करणार्‍या जुबेर याला अटक

प्रयागराज येथील महंमद शमी उपाख्य जुबेर याने स्वतःचे सुरेश असे नाव सांगून एका हिंदु तरुणीशी विवाह केल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली.

‘मुसलमानांना एक घंटा द्या, एकही हिंदुत्वनिष्ठ जीवंत रहाणार नाही, याची मी निश्‍चिती देते !’

मुसलमानांना एक घंटा द्या. एकही हिंदुत्वनिष्ठ (संघ, भाजप, हिंदु मुन्नानी, विहिंप यांचे कार्यकर्ते) जीवंत रहाणार नाही याची मी निश्‍चिती देते, अशा शब्दांत इस्लामी संघटना ‘एस्.डी.पी.आय.’च्या…

अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची शंखवाळी येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाला भेट

अधिवक्ता विष्णु शंकर जैन, वाराणसी येथील अधिवक्ता मदन मोहन यादव, गोवा येथील ‘भारत माता की जय’ संघाचे संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर आणि हिंदु जनजागृती समितीचे…

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन कधी ? या विषयावर पत्रकार परिषद

काश्मिरी हिंदूंच्या हत्या हा त्यांचा वंशसंहार आहे, हे सरकारने मान्य केले पाहिजे. काश्मीरमध्ये हिंदूंचे परतणे म्हणजे काही लाख लोकांचे परतणे नव्हे, तर भारताचे, भारतप्रेमींचे परतणे…

हिंदूंचा वंशविच्‍छेद मान्‍य केला, तरच काश्‍मिरी हिंदूंचे पूनर्वसन शक्‍य ! – राहुल कौल, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, यूथ फॉर पनून कश्‍मीर

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या चौथ्‍या दिवशी (१५ जून) ‘जिहादी आतंकवादाचा प्रतिकार’ या उद़्‍बोधन सत्रात राहुल कौल त्‍यांनी ‘काश्‍मीरमधील वर्तमान स्‍थिती आणि हिंदु संघटनांची…