Menu Close

धनबाद (झारखंड) येथील राजकमल विद्या मंदिर शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांना करण्यात आले ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येथील राजकमल विद्या मंदिर शाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले. या…

बेंगळुरू शहरामध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बेंगळुरू शहरातील एका अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याची घटना घडली. प्रथम मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली; मात्र हिंदु जनजागृती समितीने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी…

‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या देशद्रोह्यांना तात्काळ अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती

१५ ऑगस्टच्या दिवशी इंदूर येथील नेताजीनगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये आणि उज्जैन येथे मोहर्रमच्या वेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. हे अतिशय गंभीर असून देशाची अंतर्गत…

‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त राबवण्यात आली ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा इतिहास लक्षात यावा, तसेच त्यांनी केलेला पराक्रम अन् शौर्य समजावे, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ या संकेतस्थळावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘ऑनलाईन’…

वारंवार पालटणार्‍या आरोपींमुळे अन्वेषण यंत्रणांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अन्वेषण यंत्रणा सातत्याने अन्वेषणाची दिशा आणि व्यक्ती पालटत आहेत. पुणे पोलिसांनी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी वर्ष २०१४ मध्ये आरोपी म्हणून प्रथम खंडेलवाल आणि…

उत्तर भारतातील युवा साधकांकडून ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रसार

१५ ऑगस्टच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतासाठी एका ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीकडून सन्मान !

शिवप्रभूंचा जाज्वल्य इतिहास आमच्यासमोर जिवंत करणारे तपस्वी, शौर्याची आणि पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !

शत्रूराष्ट्र चीनच्या कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या साम्यवादी नेत्यांच्याविरोधात शासनाने फौजदारी खटले प्रविष्ट करावेत ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील.

स्वातंत्र्य आले; पण सुराज्य (हिंदु राष्ट्र) आणण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण हिंदूंची मंदिरे सरकारपासून मुक्त झालेली नाहीत, हिंदु मुलांना शाळेत महाभारत, रामायण आणि भगवद्गीता शिकण्यासाठी स्वातंत्र्य दिले जात नाही. देशात लोकशाहीच्या नावाखाली…

हिंदूंवरील आघात थांबवण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे हाच पर्याय ! – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सध्या हिंदूंची स्थिती अतिशय वाईट आहे. धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदुत्वनिष्ठ आणि साधूसंत यांच्या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण असे अनेक आघात प्रतिदिन हिंदूंवर होत आहेत.