Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे हिंदु धर्म आणि संस्कृती रक्षणाचे कार्य प्रेरणादायी – श्री १००८ श्री कमलानंद गिरि

अन्य पंथियांकडून हिंदूंवर अन्याय होत आहे. याचा विरोध होणे आवश्यक आहे. पंजाबमध्ये होणारे धर्मांतर ही चिंतेची गोष्ट आहे. तुमच्या माध्यमातून होणारे हिंदु धर्मप्रसाराचे कार्य कौतुकास्पद…

तुमच्या कार्यामुळे सनातन धर्म बळकट होत आहे – आमदार आणि महामंडलेश्‍वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर, हरिद्वार

नगरीत तुम्ही लावलेले केंद्र धर्माविषयी ज्ञानाचे स्रोत आहे. हिंदु संस्कृती विज्ञानावर आधारित आहे. तुम्ही प्रदर्शनाच्या स्वरूपात लावलेले हे केंद्र अत्यंत सुंदर आहे. तुमच्या कार्यामुळे सनातन…

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती सर्वांपर्यंत पोचवण्याचे कार्य अत्यंत तळमळीने करत आहेत – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज

पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज पुढे म्हणाले, ‘‘ही प्रभु रामकृष्ण यांची जन्मभूमी असल्याने संपूर्ण विश्‍वाला संस्कार आणि आदर्श मूल्ये देणारे हे राष्ट्र आहे.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हावे, हीच आमची मागणी – महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी, अखनूर, जम्मू-काश्मीर

प्रत्येक देश तेथील धर्माप्रमाणे चालतो; परंतु भारतात तसे होत नाही. जगात एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. भारतही अद्याप ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झालेले नाही. मोदी सरकारने हे…

सनातन संस्था ही ईश्‍वराची वाणी ! – स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज

सनातन संस्था ही केवळ संस्था नसून ती ईश्‍वराची वाणी आहे, असे प्रतिपादन मुत्तुरू, कर्नाटक येथील सच्चिदानंद वेद वेदांत पाठशाळेचे स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज यांनी केले.

‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त भावपूर्ण वातावरणात साजरा झाला ‘कृतज्ञता सोहळा’ !

 गतवर्षी दळणवळण बंदीनंतर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रत्यक्ष समाजात जाऊन धर्मप्रसार करण्याचे कार्य थांबले. त्यानंतर काही दिवसांमध्ये ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे हे धर्मकार्य पुनश्‍च…

पुनःश्‍च व्हावे, हिंदवी स्वराज्य ! – शिवप्रेमींनी केली हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा

स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा ध्यास असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांनी दक्षिण दिग्विजय करायला गेल्यानंतर तिरुवण्णामलई येथील मुघल आक्रमकांनी तोडलेली मंदिरे पुन्हा उभी केली. छत्रपती…

रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! – पोलीस निरीक्षकांना निवेदन

रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांना निवेदन देण्यात…

होळी-रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि महिला सुरक्षेसाठी मुंबई अन् पालघर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव ! दारू पिऊन धिंगाणा घालणे, रेव्ह पार्ट्या करणे, रासायनिक रंग फासणे,…