Menu Close

पंचगंगेचे प्रदूषण करणारा कत्तलखाना 15 दिवसांत बंद झाला नाही, तर नागरिक बंद पाडतील – हिंदुत्वनिष्ठांची चेतावणी

‘इचलकरंजी अ‍ॅग्रो फूडस् अ‍ॅण्ड ग्यामा एन्टरप्रायझेस’ हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, या मागणीसाठी 500 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, शिवभक्त यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

विश्वगुरु बनू पहाणार्‍या भारताची संस्कृती वाचवण्यासाठी अश्लीलतेच्या असुराला संपवावे लागेल – उदय माहुरकर, सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन

आज ‘ओटीटी’वर ७०० ॲपच्या माध्यमातून प्रतिदिन ३० अश्लील चित्रपट मुलांच्या भ्रमणभाषवर येत आहेत. ही देशद्रोही प्रवृत्ती आहे. ‘अश्लील चित्रपट हेच बलात्काराचे मुख्य कारण आहे. ८०…

‘सीआयडी’ चौकशीसाठी २७ फेब्रुवारीला कोल्हापूर येथे भव्य मोर्चा – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

भक्तांची मागणी असूनही ‘सी. आय.डी.’ चौकशी होण्यामागे दिरंगाई का ? मंदिराचे सरकारीकरण न करता मंदिर भक्तांच्या कह्यात द्यावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर येथे ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाचे आयोजन करण्यात…

ओ.टी.टी.वरील अनैतिकतेचा प्रसार रोखण्यासाठी कठोर कायदा करा – उदय माहूरकर, संस्थापक, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’

बलात्कार आणि लैंगिक अत्याचार यांमध्ये वाढ होण्यासाठी लैंगिक प्रसार सामग्री हा एक प्राथमिक घटक आहे, असे अभ्यासात आढळले आहे. हे लक्षात घेऊन ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवरील अशा…

धर्माला धारण करणारा राम म्हणजेच धर्म आणि धर्म म्हणजेच राम – धीरज राऊत, हिंदु जनजागृती समिती, अकोला

प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होणे, तसेच समाजव्यवस्था उत्तम राखणे या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ म्हणतात. याचेच तंतोतंत पालन करणारा राजा म्हणजेच प्रभु…

इचलकरंजीतील पंचगंगेचे प्रदूषण करणारे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करावे यासाठी २६ फेब्रुवारीला ‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चा !

इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनाकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच रक्त आणि मांसमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते.

हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी मी धर्मसभा घेणारच – टी. राजासिंह, आमदार, भाजप

चोपडा येथे गायींची कत्तल करणार्‍या धर्मांध मुसलमानांकडून पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. त्यामुळे गोरक्षण करणार्‍या गोरक्षकांना पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशा मागण्या टी. राजासिंह यांनी केले. चोपडा…

मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या. एकत्र आलो, तरच हिंदूंचा आवाज ऐकला जाईल, अशा प्रकारे हिंदूंना संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन श्री. लखमराजे भोसले यांनी केले. माणगाव…

जागरूक अधिवक्ता ही उत्तम न्यायव्यवस्थेची शक्ती – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

लोकशाहीची शक्ती म्हणजे जागरूक नागरिक, तर उत्तम न्यायव्यवस्थेची शक्ती म्हणजे जागरूक अधिवक्ता आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी केले. समितीच्या वतीने खारघर येथे आयोजित…

चर्चच्या पास्टरने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या विरोधात अहिल्यानगरमध्ये ‘निषेध मोर्चा’ !

अहिल्यानगर येथे असलेल्या चर्चमध्ये पास्टरने २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. याच्या निषेधार्थ २ सहस्रांहून अधिक महिला आणि…