Menu Close

मलकापूर येथे गणेशोत्सव मंडळांसाठीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

सध्या समाजबांधव नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रस्त आहेत. समाजबांधव झळ सोसत असतांना गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करतांना कृत्रिम सजावट, तसेच बाह्य देखाव्यांभर भर न देता धार्मिक पद्धतीने…

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या नेपाळ दौर्‍यात विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटी !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी आंतरराष्ट्रीय ज्योतिष महासंघाचे अध्यक्ष लोकराज पौडेल, नेपाल ज्योतिष परिषदेचे पदाधिकारी श्री. लक्ष्मण पंथी आणि श्री.…

गणेशोत्सव मंडळांनी धर्मशास्त्रानुसार गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा : किरण दुसे

गणेशोत्सव कालावधीत श्री गणेशाचे चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्याचा लाभ करून घेण्यासाठी, तसेच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला आदर्श गणेशोत्सव होण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी धर्मशास्त्रानुसार गणेशोत्सव…

धर्मविरोधी पर्याय वापरूनही आजतागायत नदीचे प्रदूषण थांबले आहे का ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्‍न

गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगरपालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जन करा, मूर्तीदान करा आणि आता मूर्ती विघटनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर यांसारख्या अशास्त्रीय पद्धती अवलंबून…

वणी (यवतमाळ) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वणी (यवतमाळ) येथील तहसील चौक येथे २८ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या आंदोलनात सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…

तिरुपतीच्या बस तिकिटांच्या माध्यमातून होणारा ख्रिस्ती धर्माचा प्रचार बंद करावा ! – धर्माभिमानी हिंदू

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम्, तसेच तेलंगणातील भाग्यनगर आणि इंदूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने बेळगाव येथे पूरग्रस्तांसाठी मोफत औषधोपचार

दैवेज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघ यांनी शाहपूर, बेळगाव येथे पूरग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पूरग्रस्तांना डेंगू,…

सांगली येथे वास्तूशांतीचे औचित्य साधून रामनाम संकीर्तन अभियान

वास्तुशांतीचे औचित्य साधून कार्यक्रमासाठी जमलेले नातेवाईक आणि पाहुणे यांना एकत्र करून रामराज्यासम ईश्‍वरी राज्याची स्थापना व्हावी, यासाठी रामनाम संकीर्तन अभियान राबवण्यात आले.

अर्जुनासमवेत श्रीकृष्ण अर्थात् धर्म असल्याने पांडव विजयी झाले : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

मध्यप्रदेशातील जबलपूर आणि मंडला येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळे’त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

रामराज्याच्या स्थापनेचा प्रारंभ स्वतःपासून करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

वडिलांच्या आज्ञेसाठी राजसिंहासन सोडणारा रामासारखा आदर्श पुत्र, पतीसाठी वनवास स्वीकारणारी सीतेसारखी आदर्श पत्नी, राज्याचा त्याग करणारा लक्ष्मण आणि पादुका सिंहासनावर ठेवून राज्य चालवणारा भरत यांच्यासारखे…