Menu Close

HJS आणि सनातन संस्था यांच्याकडून देहली विश्‍वविद्यालयातील वीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण

देहली विश्‍वविद्यालयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बसवलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी बोस आणि भगत सिंह यांच्या पुतळ्याला २३ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजाजगृती समितीचे कार्यकर्ते आणि…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काळे फासल्याच्या प्रकरणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नुकतेच देहली विद्यापिठात स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हुतात्मा भगतसिंग यांचे पुतळे बसवले होते.

नगर येथे सावरकरांच्या अवमानाच्या प्रकरणी उपचिटणीसांना निवेदन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासल्याची कृती अतिशय संतापजनक आणि निषेधार्थ असून काळे फासणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

स्वातंत्र्यदिनानिमित्त सातारा येथे ५ दिवसांचा स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा, संगममाहुली, वर्णे येथे ११ ते १६ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक ठिकाणी पाच दिवसांचे स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते.

संभाजीनगर : राष्ट्रपती पदकाने सन्मानित झालेले पोलीस अधिकारी गोरख चव्हाण यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन

राष्ट्रपती पदकाने सन्मानित कर्तबगार आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी श्री. गोरख मानसिंग चव्हाण यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांना…

१५ ऑगस्टच्या निमित्ताने भातकुली आणि आसरा (जिल्हा अमरावती) येथे क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन

भातकुली तालुक्यातील जसापूर या गावात हिंदु जनजागृती समितीचा स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालतो. त्यामधील युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे भातकुली गावात, तसेच आसरा या गावातील शाळेत क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्स…

मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथे ‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेसाठी श्रीरामनामाचा उत्स्फूर्त उद्घोष !

रामराज्यासम ईश्‍वरी राज्याची स्थापना व्हावी, यासाठी मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथील मंदिरे, सनातन संस्थेचे साधक, सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक, धर्मप्रेमी आदींच्या घरी रामनाम संकीर्तन…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसच्या एन्.एस्.यु.आय. या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोह्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काळे फासले ! ही अतिशय संतापजनक कृती असून याचा कितीही निषेध केला,…

कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणाला घातक : शासनाने शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याची मागणी

वैज्ञानिक संशोधनानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचे सिद्ध झाल्याने शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा,…