Menu Close

रत्नागिरी : राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्याविषयी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा आदेश

१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ८ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि विविध शासकीय अधिकारी यांच्यासमवेत विविध राष्ट्रप्रेमी संघटनांच्या सहभागाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याच्या संदर्भातील…

काश्मीरला अन्याय्य कलमांच्या जोखडातून मुक्त केल्याविषयी यावल आणि पाळधी (जळगाव) येथे आनंदोत्सव

हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी काश्मीरमधील ३७० आणि ३५ अ ही अन्याय्यकारी कलमे हटवल्याने काय लाभ होणार आहेत ? याविषयी सर्वांचे उद्बोधन केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरावली (जळगाव) येथे ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन

सध्या भोळ्या हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून धर्मांतर करण्याचे मोठे षड्यंत्र चालू आहे. हिंदु युवतींशी जवळीक साधून, गोड बोलून धर्मांध त्यांना या जाळ्यात अडकवत आहेत.…

कल्याण आणि अंबरनाथ येथे भाजप सरकारच्या अभिनंदनासाठी कार्यक्रमाचे आयोजन

कलम ३७० आणि ३५ अ रहित करून ७० वर्षांच्या जोखडातून काश्मीरला मुक्त करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. यानिमित्त सरकारचे अभिनंदन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

विक्रोळी : स्वयंभू हनुमान मंदिरात ‘३७०’, ‘३५ अ’ हटवल्यासाठी घंटानादाद्वारे शासनाचे अभिनंदन

धक्कातंत्र वापरून गेल्या ७० वर्षांचा ३७० कलमाचा डाग एका दिवसात पुसणार्‍या केंद्र शासनाचे अभिनंदन करण्यासाठी आणि हिंदूंना न्याय दिल्याविषयी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील स्वयंभू…

नंदुरबार : हिंदुत्वनिष्ठांचे दमन करणाऱ्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना हिंदुत्वनिष्ठांना हानीभरपाई देण्याचे आदेश

अशा शासकीय अधिकार्‍यांवर केवळ दंडात्मक कारवाई नको, तर सरकारने त्यांना कायमचे बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, हीच हिंदूंची मागणी !

गोरक्षण आणि गोपालन ही काळाची आवश्यकता अन् हिंदूंचे धर्मकर्तव्य : सतीश कोचरेकर

समितीच्या कार्याने प्रभावित होऊन ‘श्रीरथ कॅटरर्सचे श्री. मितेश पलन यांनी ‘तृतीय लघुरुद्राभिषेक आणि भजन संध्या’ या कार्यक्रमात समितीला विषय मांडण्यासाठी निमंत्रित केले होते.

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम सर्व संबंधित शाळांमध्ये राबवावा : पुणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळीच्या अंतर्गत समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. त्या वेळी शिक्षणाधिकारी श्री. सुनील कुर्‍हाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत…

प्रत्येक हिंदूने आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करावा : प्रकाश मालोंडकर, हिंदु जनजागृती समिती

‘अधर्म एवं मूलं सर्व रोगाणाम्’ असे शास्त्रवचन आहे. म्हणजे सर्व रोग आणि समस्या यांचे मूळ कारण अधर्म आहे. आज पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या प्रभावात आम्ही आमच्या संस्कृतीचे…

राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासंदर्भात मुंबई येथे पोलिसांना निवेदन

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिक तसेच कागदी ध्वजांच्या वापरामुळे आणि अन्य मार्गांनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखला जावा, अवमान करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी निवेदन देण्यात आले.