चांदनी चौकातील चावडी बाजारातील हौजकाजी येथील श्री दुर्गादेवीच्या मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मंदिरातील श्री महाकाली, भगवान शिव आणि गणपति या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली, तसेच…
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य हे व्यक्ती, समाज, राष्ट्र अन् धर्म या सर्वांचा उत्कर्ष साधणारे आणि काळानुसार आवश्यक असे गुरुकार्य आहे. या कार्यात स्वक्षमतेप्रमाणे तन-मन-धनाने सहभागी होणे,…
सनातन संस्थेच्या वतीने सुंदरगड जिल्ह्यातील वेदव्यास येथील व्यास रेसिडेन्सी कमिटीच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
आज हिंदु समाज सनातन परंपरा सोडून पाश्चात्त्य संस्कृतीकडे वळत आहे, हे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन येथील भाजपच्या नगरसेविका सौ. राजश्री राजेंद्र जोशी यांनी येथील गुरुपौर्णिमा…
एर्नाकुलम् येथील ‘आंध्रा कल्चरल असोसिएशन’च्या सभागृहात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु.…
नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा त्याग आणि बलीदान लक्षात ठेवून हिंदुत्वाचे कार्य करूया. संघटन हे सर्व आघातांवर उपाय आहे. हिंदूंनी संघटन वाढवून हिंदु धर्माला जाणून घ्यावे,…
बाजीप्रभु यांच्या बलीदानाच्या निमित्ताने त्यांनी ज्याप्रकारे शौर्य गाजवले, तोच आदर्श समोर ठेवून हिंदूंनी वीरश्री जागृत ठेवली पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक…
सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांवरून श्री साईबाबा यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणारा, तसेच त्यांनी केलेल्या चमत्कारांना खोटे ठरवणारा एक संदेश प्रसारित (पोस्ट) होत आहे. हा संदेश हिंदु…
काश्मीर हा भारताचा मुकुट आहे. तेथील हिंदूंवर वर्ष १९९० मध्ये झालेले अत्याचार आणि त्यांच्या समस्या या केवळ काश्मिरी हिंदूंच्या नाहीत, तर संपूर्ण विश्वातील हिंदूंच्या समस्या…
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कुमठे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिर घेण्यात आले. डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले यांनी घेतलेल्या या शिबिरासाठी २१ महिला उपस्थित…